फलक प्रसिद्धीकरता
उडुपी (कर्नाटक) येथील महाविद्यालयामध्ये हिजाब घालून येण्याच्या मुसलमान विद्यार्थिनींच्या मागणीला हिंदु विद्यार्थ्यांकडून भगवे उपरणे घालून विरोध करण्यात येत आहे. या वेळी विद्यार्थिनी ‘अल्ला हू अकबर’च्या तर हिंदु विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?