परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आश्रमातील दैवी बालकांवर चांगले संस्कार होऊन ईश्वरी राज्य निर्माण करणारी पिढी घडत आहे ! – पू. (सौ.) शैलजा परांजपे
परात्पर गुरुदेवांच्या भावभेटीत ‘पुढील ईश्वरी राज्य चालवणारी पिढी कशी घडत आहे ?’ यांविषयी पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांनी सांगितलेला अनुभव येथे दिला आहे.