समाधी घेणे

‘व्यष्टी उपासना करून संतपदी विराजमान झालेल्या समाजातील एका संतांच्या मनात विचार येत होता, ‘आता मी समाधी घ्यायला हवी.’ याविषयीचा योग्य दृष्टीकोन पुढीलप्रमाणे आहे, ‘समाधी घ्यायला हवी’, असे वाटणे हीपण स्वेच्छाच आहे. जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.
त्याच्यावर देह सोडून निश्चिंत रहावे. त्याला जेव्हा वाटेल, तेव्हा तो आपल्याला मरण देईल. त्या वेळी ते मरणही समाधी समानच होते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)
श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !