समाधी घेणे

‘व्यष्टी उपासना करून संतपदी विराजमान झालेल्या समाजातील एका संतांच्या मनात विचार येत होता, ‘आता मी समाधी घ्यायला हवी.’ याविषयीचा योग्य दृष्टीकोन पुढीलप्रमाणे आहे, ‘समाधी घ्यायला हवी’, असे वाटणे हीपण स्वेच्छाच आहे. जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.
त्याच्यावर देह सोडून निश्चिंत रहावे. त्याला जेव्हा वाटेल, तेव्हा तो आपल्याला मरण देईल. त्या वेळी ते मरणही समाधी समानच होते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !