विशेष तज्ञ असल्याचा दावा केल्याच्या प्रकरणी डॉक्टरला ५० सहस्र रुपयांचा दंड आणि ३ मास निलंबन

राज्यातील एका एम्.बी.बी.एस्. डॉक्टरला तो विशेष तज्ञ नसतांना त्याने तसा दावा केल्याने त्याला ‘आंध्रप्रदेश मेडिकल कौन्सिल’ने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला ,तसेच ३ मासांसाठी निलंबित केलेे.

साळगाव (गोवा) मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे बंड !

‘टुगेदर फॉर साळगाव’ या शीर्षकाखाली भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय !

भाजप सत्तेत असतांना तीन तलाकवर कायदा होऊ शकतो; मग मथुरा आणि काशी यांच्यासाठीही व्हायला हवा ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

उत्तरप्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे. देशात तीन तलाकच्या संदर्भात कायदा संमत करण्यात आला. तसाच कायदा मथुरा आणि काशी येथील मंदिरांसाठीही करायला हवा. देश तोडणार्‍या आणि मंदिरे पाडणार्‍या जिहादींना कठोर शिक्षा व्हायला हवी.

दैनिक ‘सनातन प्रभात’ असे सर्वांचा आधार !

भीषण कलियुगात दिला परात्पर गुरुदेवांनी साधकांना ‘सनातन प्रभात’रूपी प्रसाद ।
म्हणूनच ते आहे साधक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा आधार ।। १ ।।

दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यांवर नेणारे गुरूंचे निर्गुण रूपच !

‘हे गुरुदेवा, आम्हा सर्व साधकांना सनातन प्रभातच्या वाचकांना साधनेत जोडून ठेवता येऊ दे. हे दैनिक योग्य जिज्ञासूंपर्यंत पोचले जाऊन ते वर्गणीदार होऊ देत आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची पहाट होऊ दे’, अशी तुझ्या कोमल चरणी प्रार्थना करते.

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोमंतकियांना भुरळ पाडणारी आश्‍वासने

जनता कर भरते आणि राजकारणी विविध आमिषे देऊन त्याच पैशांतून सुविधा देण्याचे घोषित करून स्वतः सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात. देशात अतोनात समस्या असतांना अशा विनामूल्य सुविधा देऊन जनतेला ऐतखाऊ बनवणे कितपत योग्य ?

‘सनातन प्रभात’च्या ज्ञानशक्तीचा परिपूर्ण लाभ घ्या !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

‘आर्थिक लाभ होत असेल, तर गोवा राज्य ही कॅसिनोची राजधानी घोषित करू !’

या वक्तव्याचे समाजात उमटले तीव्र पडसाद ! गोवा ही परशुरामभूमी आणि मंदिरांची भूमी आहे. पर्यटनाच्या नावाने गोव्याला भोगभूमी करणे जनतेला अपेक्षित नाही !

मराठीला वाचवायचे असेल, तर आपण स्‍वत: मराठीत बोलायला हवे ! – नरेंद्र चपळगावर, निवृत्त न्‍यायमूर्ती

‘‘मराठीला ज्ञानभाषा करायची आहे, असे आपण म्‍हणतो; परंतु दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी मुले इंग्रजी शाळांकडे आकर्षित होत आहेत; कारण सरकार आणि पालक दोघेही मराठी शाळांना पाठिंबा देत नाहीत.

मराठी भाषेला वैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी शासनाने प्रयत्न करावेत ! – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या समारोपाच्‍या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते उपस्‍थित होते. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नाशिककर आणि महाराष्‍ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे शरद पवार म्‍हणाले.