पिंगुळी येथील दीप संजय जोशी यांचे ‘रमल विशारद’ पदवी परीक्षेत सुयश !
पुणे येथील ‘भालचंद्र ज्योतिर्विद्यालय’, या संस्थेद्वारे याविषयी १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्यात आली होती.
पुणे येथील ‘भालचंद्र ज्योतिर्विद्यालय’, या संस्थेद्वारे याविषयी १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्यात आली होती.
भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !
नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार, बिहारमधील ५१.९१ टक्के जनता गरीब आहे. झारखंडमध्ये हेच प्रमाण ४२.१६ टक्के, तर उत्तरप्रदेशमध्ये ३७.७९ टक्के आहे. गरिबी निर्देशांकात महाराष्ट्र १७ व्या स्थानी आहे.
स्वतंत्रता के ७४ वर्षाें के बाद की यह स्थिति लज्जाजनक !
‘गोवंशाचे रक्षण करणे, याकरता उत्तरप्रदेश येथील महंमद फैज खान हे गो-कथा मोहीम राबवतात. ते कर्नाटकातील विजयपूर येथे आले असता त्यांनी स्थानिक ‘दैनिक संयुक्त कर्नाटक’ या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी विशेष संवाद साधला. या संवादामधील काही भाग आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.’
हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.
केवळ ‘सनातन पंचांगा’मध्ये मला तिथी आणि दिनविशेष यांसंबंधात आजवर कोणत्याही चुका मिळाल्या नाहीत. त्यामुळे आमची दिनदर्शिका अचूक होण्यासाठी आजतरी ‘सनातन पंचांग’ हेच माझ्यासाठी प्रमाण आहे, तसेच तुमच्या पंचांगात पंचक दिलेले असते. तेसुद्धा पुष्कळ उपयोगी आहे.’’
‘तह’ म्हणजे काय ?, तर ‘पुढील युद्धासाठी अधिकाधिक सिद्धता कशी काय करता येईल ?’, याचा शांतपणे विचार करता यावा; म्हणून चालू युद्ध स्थगित करण्याचा केलेला करार.
ज्येष्ठ नागरिकांची वर्ष २०२१ मधील स्थिती सर्वसाधारणपणे आणखी खालावली आहे. हे समाजात वावरतांना लक्षात येते. हे कुटुंबियांना लज्जास्पद आहे.
‘कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.