इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतचे नियमित वर्ग चालू करण्याची आधुनिक वैद्यांच्या तज्ञ समितीची शिफारस
कृती दल समिती अंतिम निर्णय घेणार
कृती दल समिती अंतिम निर्णय घेणार
जहाल क्रांतीकारकांचा काँग्रेसवाल्यांनी आतंकवादी असा उल्लेख केला. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वा. सावरकर यांच्याविषयी वाटेल ते बरळणार्या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात बोलल्यावर पोटशूळ का उठतो ?
त्रिपुरामध्ये मशिदी पाडल्याच्या कथित घटनेचे प्रकरण
रुमडामळ परिसरात तणाव
पोलीस आल्यावर बंद दुकाने उघडली
‘हिंदु धर्मग्रंथांमध्ये ज्ञानाचा अनमोल असा ठेवा आहे. त्यात जीवनातील सर्व समस्यांवर उपाययोजना दिल्या आहेत, तरीही आज हिंदू पाश्चात्त्य विचारसरणी आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.’
धर्मांधांनी उघडपणे हिंसाचार करूनही त्यांना रोखू न शकणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना रोखू शकतील का ?
मोर्चा काढल्यानंतर पशूवधगृहांवर कारवाई करण्याचे आश्वासन देणार्या प्रशासनाने आतापर्यंत ही कारवाई का केली नाही ?
मुसलमान समाजाच्या वतीने १२ नोव्हेंबर रोजी दुपारी नमाज पठणानंतर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वसीम रिजवी यांच्या चित्राला फुली मारलेली होती आणि ‘रिझवी यांच्यावर गुन्हा नोंद करा’, असे फलक मुसलमानांनी हातात धरले होते.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना आतंकवादी संघटनांशी करण्यापूर्वी कोणत्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने आंकवादी कृत्य केले आहे का ? याचा सलमान खुर्शीद यांनी अभ्यास करावा.
सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने कर्मचार्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. याविषयी महामंडळाने निवेदन प्रसिद्ध केले आहे.
कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.