
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), १२ नोव्हेंबर – येथे समस्त मुसलमान समाजाच्या वतीने १२ नोव्हेंबर या दिवशी दुपारी नमाज पठणानंतर मूक मोर्चा काढण्यात आला. वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या ‘मोहम्मद’ या पुस्तकात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे. या मोर्चात वसीम रिजवी यांच्या चित्राला फुली मारलेली होती आणि ‘रिझवी यांच्यावर गुन्हा नोंद करा’, असे फलक मुसलमानांनी हातात धरले होते.
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
संपादकीय : हिंदू जात्यात !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !