समाजाला ‘विवेक’ शिकवणारी अंनिस स्वत: मात्र गटबाजीने पोखरली !
अंनिसची ही भोंदूगिरी आता समाजापुढे उघड होत आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, असे अंनिसवाले म्हणतील, तेव्हा ते कोणत्या विवेकाच्या गोष्टी बोलत आहेत ? याची विचारणा समाजाने त्वरित करायला हवी..