हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

श्री. सुनील घनवट

‘काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे. यामुळे भारतातील हिंदू सुरक्षित तर रहातीलच, तसेच पाकिस्तान, बांगलादेश आणि जगातील इस्लामी देशांतील हिंदूंचेही संरक्षण आपोआपच होईल.’ – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र  आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.