आषाढीच्या निमित्ताने टाळ मृदंग-हरि नामाच्या गजरात ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ नंदवाळकडे रवाना !

प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि ‘जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने असणार्‍या ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ने मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता नंदवाळकडे प्रस्थान केले.

‘डान्सबार’ कुणामुळे चालू ?

डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. वरील वृत्ताच्या निमित्ताने विषयाला आरंभ झालेलाच आहे, तर प्रशासनाने आता कठोर भूमिका घेऊन डान्सबार कायमस्वरूपी कसे बंद होतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !

हिंदूंच्या मंदिरांचा वापर पूजापाठ आदींविषयी होण्याऐवजी तेथे ‘शॉपिंग सेंटर’ निर्माण झाले आहेत, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी न्यायालयाने प्रशासनाच्या धार्मिक व्यवस्थापन विभागावर कोरडे ओढले.

मंदिरों की भूमि का उपयोग पूजापाठ के बजाय शॉपिंग सेंटर के लिए हो रहा है ! –  मद्रास उच्च न्यायालय

मंदिर अधिग्रहण का दुष्परिणाम समझें ! 

खासगी आस्थापनात कधी असे घडेल का ? सरकारमध्ये भ्रष्टाचार्‍यांचा धुमाकूळ आहे, हे यातून सिद्ध होते !

‘काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा करण्यात आलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘इंपेरिकल डेटा’मध्ये एकूण ६९ लाख चुका होत्या, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.’

‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जुलै आणि २४ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !

गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! कोरोना महामारीमुळे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

साधक आणि साधिकांना सासर-माहेर नसणे !

सनातनचे विवाहित साधक-साधिका सर्वस्वाचा त्याग करून साधना करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मान-पान, अधिकार असे काही रहात नाही.

परम पूज्यांच्या रूपे श्रीविष्णु अवतरले ।

साधना करून घेऊनी साधकांना आनंदी केले ।
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’चे ते उद्गाते झाले ।।

सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या सत्काराच्या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य दिशादर्शन !

आपण मनापासून आणि तळमळीने सेवा केली, तर गुरुकृपेने भगवंत आपल्याला सेवेसंबंधीची सूत्रे सुचवतो.