योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन आत्मबळ वाढवतात !

कौटुंबिक कलह हे कुटुंबातील व्यक्तींशी असलेल्या देवाण-घेवाण हिशोबामुळे निर्माण होतात, हा आध्यात्मिक दृष्टीकोन स्पष्ट असेल, तर कौटुंबिक कलहांचा दुष्परिणाम मनावर होत नाही.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती !

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे पत्र लिहिल्यावरच त्यांच्या विरोधात गुन्हे कसे नोंदवले गेले ? याचे उत्तर आम्हाला द्या, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत !

‘आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच विषयांत अग्रेसर असली, तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी अल्प पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अभ्यासाचा ताण, प्रश्‍नपत्रिका अवघड गेली, आई-वडील रागावले किंवा दूरदर्शन पाहू दिला नाही,

आस्तिक दीर्घायुषी असतात ! – अमेरिकेत संशोधन

‘धार्मिक श्रद्धा आणि एखादी व्यक्ती किती जगू शकते ?’, यांचा संबंध असल्याचा पुरावा या संशोधनातून दिसून येतो’, असे या विद्यापिठातील सहयोगी प्राध्यापक बाल्डविन वे यांनी सांगितले.

आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

क्षुल्लक कारणांवरून आत्महत्येसारख्या घटना घडणे, यावरून आपत्काळाची तीव्रता लक्षात येते. साधना केल्यासच देव मानवाचे रक्षण करील, हे लक्षात घ्यावे !

‘‘तुम्ही आमचा अपमान करत आहात !’’ – खासदार संजय राऊत यांची राज्यपालांवर टीका

विधान परिषदेत १२ राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करण्यासाठी राज्यशासनाने मागील वर्षी १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह यांच्याकडे पाठवली आहेत; मात्र राज्यपालांनी ती अद्याप संमत केलेली नाहीत.

गडचिरोली येथे १३ नक्षलवाद्यांना ठार करणार्‍या ‘सी-६०’ पोलिसांचे जल्लोषात स्वागत !

पैदी अरण्य परिसरात २१ मे या दिवशी पोलिसांच्या ‘सी-६०’ दलाने चकमकीत कसनसुर दलमच्या १३ जहाल नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये ६ पुरुष आणि ७ महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता.

आत्महत्या केलेल्या एका मुलीचे छायाचित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवल्यावर काही दिवसांनी छायाचित्रातील त्रासदायक स्पंदने जाऊन त्याकडे पाहून चांगले वाटणे !

‘आत्महत्या करणे म्हणजे ईश्‍वराच्या सृष्टीचक्राच्या नियोजनात ढवळाढवळ करणे, स्वेच्छेने वागणे, असे आहे. आत्महत्या केल्यावर त्या जिवाला ६ व्या नरकात स्थान मिळते. अशा जिवाला गती मिळत नाही; पण तो जीव साधना करणारा असेल…

पाश्‍चात्त्य विचारशैलीचा अंगीकार नाशाला कारणीभूत !

‘सुखोपभोग आणि सुख-समाधान यात फरक आहे. सुख-समाधान हा परमेश्‍वरी संकेत आहे, तर सुखोपभोग हा दानव संकेत आहे.’

आत्महत्या करणारा म्हणजे शुद्ध चांडाळ ! – संत तुकाराम महाराज

अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे.