
अती सुखभोग विनाशाला कारणीभूत ठरू शकतात !
‘सुखोपभोग आणि सुख-समाधान यात फरक आहे. सुख-समाधान हा परमेश्वरी संकेत आहे, तर सुखोपभोग हा दानव संकेत आहे.’
– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (८.१.१९९८)
कलीच्या विळख्यातून बाहेर पडणाराच भगवंताला प्रिय !
‘त्या बिचार्या माणसाचा तरी काय दोष ? कलियुगानेच त्याला ग्रासून टाकले, तर तो बिचारा काय करणार ? ‘धडपड करण्याची ताकदच नाही’, असे म्हणण्यापेक्षा ताकद असूनही कलीच्या सान्निध्यातले विषारी वासनांचे व्यसन ज्याला सुखद वाटते, तो कशाला धडपड करील ? कलीच्या विळख्यातून बाहेर पडणाराच भगवंताच्या मांडीवर बसण्यास योग्य ठरतो आणि तोच माऊलीच्या मांडीचा सुखद आनंद घेऊ शकतो.’ – प.पू. सदानंद स्वामी
(प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (१५.२.१९९६)

सध्या मानव स्वार्थ, चढाओढ यांत सुख मानत आहे !
‘सृष्टीतील मानवेतर जिवांचे क्षणभंगूर जीवन असतांनाही ते आनंदाने जीवन कंठत असतात. मानव मात्र द्वेष, चढाओढ, स्वार्थ इत्यादी अहंकारामुळे दुःखी जीवन कंठत आहे आणि त्यातच फुशारकी अन् सुख मानत आहे.’ – (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज) (२०.८.२०१८)
हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि भगवंताची कृपा अनुभवा !
यात काय आश्चर्य !
श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
Anurag Dhankar Found Dead : त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनखड हे पोलीस मुख्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले !