धर्मध्वज स्थापनाविधीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भाव, चैतन्य आणि आनंद यांच्या स्तरावर आलेल्या अनुभूती

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या विधीच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहूया.

इच्छामरण (आत्महत्या) किंवा दयामरण, प्रायोपवेशन आणि संतांनी समाधी घेणे

‘आत्महत्या म्हणजे प्राकृतिक मृत्यू नाकारून स्वतःची हत्या करणे. असाध्य रोगाने आजारी असलेल्या व्यक्तीने तिच्या इच्छेनुसार आत्महत्या करणे, याला ‘इच्छामरण’ म्हणतात. अशा प्रकारचे मरण व्यक्ती ऐहिक जीवनातील समस्यांना कंटाळून स्वीकारते. 

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति् (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आलेल्या धर्मध्वज स्थापना विधीची छायाचित्रमय क्षणचित्रे !

विजयपताका श्रीरामाची झळकली अंबरी । दुमदुमली हिंदु राष्ट्राची ललकारी ॥

‘सनातन प्रभात’चे महत्त्व !

‘सनातन प्रभातमधील ३० टक्के मजकूर साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात.

आत्महत्या करण्याचा विचार करणार्‍यांनो, मनुष्यजन्माचे कारण लक्षात घेऊन आत्महत्येचा विचार करू नका !

‘जो जिवंत असतांना आनंदावस्था अनुभवत असतो, तो मेल्यावर तीच अनुभवत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातो, तेवढेच त्याला वाटते.’ यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व जाणून साधना करा ! – परात्पर गुरु पांडे महाराज

भौतिक सुख उपभोगत असतांना साधना करून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज याने सक्षम रहायचे आहे !

कठीण परिस्थितीत आत्मबळाद्वारे गरुड भरारी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज !

२० वर्षांच्या अविरत कष्टाने उभारलेले जे गमावले होते, ते पुढील केवळ १ वर्षात पुन्हा मिळवले. इतकेच नाही, तर त्या शत्रूलाही आपल्या अतुल पराक्रमाने खडे चारले. पुढच्या ८ वर्षांतच जे गमावले त्यांच्यासह ३६० गड उभे केले.

मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात घेऊन मनःशांती मिळवा !

अमेरिका किंवा पाश्‍चात्त्य देश आर्थिकदृष्ट्या कितीही समृद्ध झाले असले, तरी त्या देशांमधील लोकांना शांती आहे का ? त्या देशांमध्ये चोर्‍यामार्‍या, दरोडे, एकमेकांना फसवणे बंद झाले आहे का ? श्रीमंती म्हणजे शांती नव्हे. श्रीमंत माणूस शांत झोपू शकतो का ?

व्यक्तीचे आत्महत्येमागील कारण आणि तिला लागणार्‍या पापाचे प्रमाण अन् संतांचा देहत्याग

सामान्य व्यक्तीने काही कारणांमुळे आत्महत्या केली, तर तिला पुष्कळ, मध्यम किंवा अल्प प्रमाणात पाप लागते; मात्र संत देहत्याग करतात तेव्हा त्यांचा उद्देश वेगळा असल्याने पाप लागत नाही.

वैद्यकीय परीक्षा रहित होणार नाही, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे ! – अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री

अमित देशमुख पुढे म्हणाले, ‘‘मागच्या वर्षी कोरोनाचे संकट असतांनाही महाराष्ट्र आरोग्य विद्यापिठाने परीक्षा यशस्वीरित्या घेतली. या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडल्या. यावर्षी १० जूनपासून वैद्यकीय परीक्षा चालू होणार आहेत.