चालता-फिरता ‘सनातन प्रभात’ होऊया !

भगवंताच्या कृपेने या काळात दैनिकाची ‘पीडीएफ्’ सर्वांपर्यंत पोचवण्यात येत होती. त्यामुळे नाही म्हटले, तरी त्याचा आधार वाटत होता; पण शेवटी दैनिक हातात धरून प्रत्यक्ष वाचण्याची भावना वेगळीच असते ! त्याची सर ‘ऑनलाइन’ माध्यम नाही भरून काढू शकत !

राज्य कुणाचे ?

नक्षलग्रस्त भागात निवडणुका झाल्या, ही चांगलीच गोष्ट झाली; मात्र त्यासाठी एवढी वर्षे जावी लागणे, हेसुद्धा विचार करायला लावणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही आजही अशी गावे आहेत की, जेथे लोकनियुक्त सरकार नाही, तर एकप्रकारे नक्षलवादी राज्य करतात, हे लज्जास्पद नव्हे का ?

आपली पाठ्यपुस्तके निरूपयोगी आणि पूर्णपणे दिखावा करणारी !  

भारतात विद्यार्थ्यांना शिकवणारा इतिहास चुकीचा आहे.

ख्रिस्ती गायक फ्रान्सीस द तुये यांच्या वतीने वादग्रस्त ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ हे कोकणी गीत रचून ते यू ट्यूबवर प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न !

शासन याची नोंद घेत नाही आणि पुरातत्व विभागही ख्रिस्त्यांच्या दबावाखाली या वारसास्थळी त्यांचे अतिक्रमण खपवून घेतो, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे !

(म्हणे) ‘एल्गार’ ही अवैध नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही !’- अरुंधती रॉय

ज्या परिषदेच्या आयोजित ठिकाणी कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या १९ संशयित आरोपींचे ‘पोस्टर’ लावण्यात येते, ती परिषद अवैध नाही, असे म्हणता येईल का ?

पितांबरी आस्थापनाच्या वतीने ‘पितांबरीचं फिरतं दुकान’ या अभिनव उपक्रमास प्रारंभ !

‘पितांबरी’च्या १६५ वेगवेगळ्या पॅकिंगमधील ८२ हून अधिक अभिनव आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचा अधिकाधिक लोकांना लाभ घेता यावा, यासाठी ‘पितांबरी’चं फिरतं दुकान’ असा अभिनव उपक्रम पितांबरीने चालू केला आहे.

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. राऊळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि तीर्थप्रसाद अन् अखंड महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.

हे सरकारला लज्जास्पद !

‘केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत. यानंतर १ लाख ९२ सहस्र खटले महाराष्ट्रातील आणि १ लाख ६४ सहस्र खटले उत्तरप्रदेशातील आहेत.’  

आदरातिथ्याविषयी मनुस्मृतीतील श्‍लोक

वाहनातील व्यक्ती, ९० वर्षांवरील व्यक्ती, रोगी, ओझे वाहून नेणारे लोक, स्त्रिया, पदवीधारक, राजा आणि नवरदेव यांना (रस्त्यावर चालतांना आधी) वाट करून द्यावी.

अनंतनागमध्ये ६ आतंकवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक

आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !