भिवंडी येथील खासगी जागेवरील अतिक्रमण हटवले

अतिक्रमण आणि कचर्‍याची दुर्गंधी यांमुळे शिवाजीनगर भागातील नागरिक त्रस्त झाले होते. नगरसेविका सौ. सायली गजानन शेटे यांच्या पुढाकाराने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने येथील खासगी जागेवरील अतिक्रमण आणि कचरा हटवण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानचित्रात (नकाशात) जम्मू-काश्मीर आणि  लडाख भारतापासून वेगळे !

लंडनधील भारतीय असलेल्या पंकज यांच्या निदर्शनास ही गोष्ट सर्वप्रथम आली. ‘यामागे चीनचा हात असू शकेल; कारण चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य केले जाते’, असा दावा पंकज यांनी केला आहे.

बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये ३०० जिहादी आतंकवादी ठार !

पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांची स्वीकृती : भारतीय वायूदलाच्या कारवाईवर प्रश्‍न उपस्थित करणारे आता बोलतील का ?

भंडारा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल ! – उद्धव ठाकरे

‘‘या वेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चौकशी समिती चौकशी करत आहे. एका मासात या समितीचा अहवाल येईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.’’

देहली येथे मशिदीमध्ये अल्पवयीन मुलांकडून १० वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या

हत्या मशिदीत घडली असल्याने ढोंगी निधर्मी प्रसारमाध्यमे शांत आहेत, हे लक्षात घ्या ! तसेच धर्मांधांमध्ये बालपणापासून गुन्हेगारी वृत्ती असते, हेही यातून स्पष्ट होते !

भारतात प्रसारित होणार्‍या हिंदी चित्रपटांमध्ये उर्दू आणि इंग्रजी मिश्रित हिंदीचा वापर !

हिंदी चित्रपटांद्वारे हिंदीवर उर्दू आणि इंग्रजी भाषांचे होणारे आक्रमण गंभीर आहे. याचा प्रभाव समाजावर होतो ! त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी हिंदीच्या शुद्धीसाठी शालेय स्तरावरून, तसेच मनोरंजन आदी क्षेत्रांतूनही प्रयत्न केले पाहिजेत !

डोनाल्ड ट्रम्प अणूबॉम्बद्वारे आक्रमणाचा आदेश देऊ शकतात ! – विरोधी पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांना संशय

ट्रम्प यांचा स्वभाव पहाता, अशी घटना घडलीच, तर आश्‍चर्य वाटायला नको !

लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणीची आत्महत्या

अशा प्रकरणात धर्मांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार, तर ४ चौक्या उद्ध्वस्त

आतंकवाद्यांची एक टोळी भारतात घुसवण्यासाठी पाक सैन्य हा गोळीबार करत होते. भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार झाले, तर ४ चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करून नव्हे; तर मुसलमानांच्या लांगूलचालनावरून त्यांची भूमिका ठरवणारे राजकीय पक्ष !