एक तपाहून अधिक काळ इंग्रजांशी चिवटपणे झुंज देऊन ‘सरदार’ झालेले वल्लभभाई पटेल !

‘भारताचे लेनिन’ किंवा ‘भारताचे बिस्मार्क’ या शब्दांत इंग्रजी पत्रकारितेने पटेल यांची प्रशंसा केली.’

सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपचार

छातीत कफ साचणे, घुरघुर आवाज येणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे अशा स्थितीत करायची पहिली गोष्ट म्हणजे मोहरीचे किंवा तिळाचे तेल कोमट करून त्यात चिमूटभर सैंधव घालणे आणि ते छाती अन् पाठीला लावून ५-७ मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी.

‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोगल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ? 

सामाजिक माध्यमातून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गावामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करत आहेत !

‘आपण पाठवलेल्या ‘पोस्ट’ आम्ही आठवणीने वाचतो आणि पहातो, तसेच त्या इतर गटांना (ग्रुपवर) पाठवतो. आम्ही जितका शक्य होईल, तितका हिंदु धर्माचा प्रचार आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत.

आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला अभिमान हवा !

‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १३.१२.२०२०

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

व्याकरणाच्या चुका करणारा जगातील एकमेव देश भारत ! उत्तरदायींना शिक्षा करा !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ‘दिलीप बिल्डकॉन’ या आस्थापनाकडून लावण्यात आलेल्या पथदर्शक आणि माहितीदर्शक फलकांवरील मराठी शब्द अत्यंत अशुद्ध असल्याने भाषाप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.’

समान नागरी कायदा न करण्यामागे केवळ अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, हेच कारण !

‘सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह समान नागरी कायदा व्हावा’, असे असतांना तत्कालीन केंद्र सरकारने त्यासाठी नकार देणे, या पाठीमागे केवळ अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन हेच कारण होते.

चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् (वय ७६ वर्षे) हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

गोध्रा हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचा अहवाल हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारा !

गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्याकरता एक आयोग नेमला होता; परंतु त्या आयोगाचा परिणाम होऊ नये; म्हणून लालूप्रसाद यांनी न्यायमूर्ती बॅनर्जी यांचा आयोग नेमला. ‘रामसेवकांना बाहेर जाळून मारलेले नाही’, अशा प्रकारचा निष्कर्ष त्यांनी काढला होता !