सस्नेह निमंत्रण !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ‘ऑनलाईन’ २१ वा वर्धापनदिन सोहळा !

रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे.

‘सरकारीकरण झालेल्या मंदिरातील कर्मचार्‍याच्या पाया पडायला लाज वाटेल’, असे प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी सांगणे

पुजार्‍याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; त्याला परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर तसे करायला आम्हाला लाज वाटेल.’’

गांधीवादी विचारसरणीचा त्याग केल्याने भारतीय क्रिकेट संघ यशाच्या शिखरावर !- ग्रेग चॅपेल, माजी क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया

भारताच्या शासनकर्त्यांनीही गांधींच्या विचारसरणीचा त्याग करून आक्रमक पवित्रा घेतला, तर भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच भारत देशही यशाच्या शिखरावर पोचेल !

निधन वार्ता

गडहिंग्लज येथील सनातनच्या साधिका सौ. सरिता धुळाज यांच्या आई आणि श्री. अजित धुळाज यांच्या सासूबाई सौ. लीलावती दुडाप्पा अत्तिकेरी (वय ७२ वर्षे) यांचे १४ डिसेंबर या दिवशी वृद्धापकाळाने रुग्णाईत असल्याने कोल्हापूर येथे निधन झाले.

एक तपाहून अधिक काळ इंग्रजांशी चिवटपणे झुंज देऊन ‘सरदार’ झालेले वल्लभभाई पटेल !

‘भारताचे लेनिन’ किंवा ‘भारताचे बिस्मार्क’ या शब्दांत इंग्रजी पत्रकारितेने पटेल यांची प्रशंसा केली.’

सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपचार

छातीत कफ साचणे, घुरघुर आवाज येणे, श्‍वास घ्यायला त्रास होणे अशा स्थितीत करायची पहिली गोष्ट म्हणजे मोहरीचे किंवा तिळाचे तेल कोमट करून त्यात चिमूटभर सैंधव घालणे आणि ते छाती अन् पाठीला लावून ५-७ मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी.

‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोगल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ?