हरिहरेश्वर समुद्रकिनार्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीत २ तलवारी आणि चाकूही सापडले !
या घटनेनंतर कोकण आणि पुणे येथे सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल आणि लॉज येथे पोलिसांनी धाडी टाकून संशयितांची चौकशी चालू केली आहे.
या घटनेनंतर कोकण आणि पुणे येथे सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल आणि लॉज येथे पोलिसांनी धाडी टाकून संशयितांची चौकशी चालू केली आहे.
ख्रिस्ती मिशनरी अशीच कूटनीती वापरून हिंदूंचे धर्मांतर करतात. त्यामुळे अशा भोंदूंवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे ? हे यातून लक्षात येते.
चित्रपटसृष्टीला आर्थिक लाभ मिळवून देणार्या ‘खाना’वळींनी राष्ट्र आणि धर्म यांची किती हानी केली आहे, हे एकता कपूर यांना ठाऊक आहे का ?
स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !
‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?
वारंवार आक्रमणांच्या धमक्या ऐकत रहाण्यापेक्षा पाकिस्तानातील आतंकवादच समूळ नष्ट करायला हवा !
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या २४ घंट्यांत चंबा जिल्ह्याच्या भटियामध्ये ३, तर मंडी जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. कांगडा जिल्ह्याच्या शाहपूरमध्ये घर कोसळल्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुनियोजन नसल्यामुळे अशा अनेक घटना घडतात आणि त्यात भाविकांचा नाहक जीव जातो. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे खर्या भक्तांच्याच हातात असायला हवी !
राष्ट्र आणि धर्म यांना विरोध केल्यावर पदरी काय पडते, याचा चांगलाच धडा अभिनेते आमीर खान यांना मिळाला आहे ! अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांनी यांतून बोध घ्यावा !
भारताच्या फाळणीचा निर्णय काँग्रेसवाल्यांनी घेतल्यानंतर १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या, तसेच लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले, याला काँग्रेसवालेच उत्तरदायी आहेत !