हरिहरेश्वर समुद्रकिनार्‍यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीत २ तलवारी आणि चाकूही सापडले !

या घटनेनंतर कोकण आणि पुणे येथे सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल आणि लॉज येथे पोलिसांनी धाडी टाकून संशयितांची चौकशी चालू केली आहे.

संभाजीनगर येथे येशूचा भक्त असल्याचे सांगून आजार दूर करण्याचा दावा करणार्‍या बाबासाहेब शिंदे यांच्या विरोधात पोलिसांकडून चौकशी चालू !

ख्रिस्ती मिशनरी अशीच कूटनीती वापरून हिंदूंचे धर्मांतर करतात. त्यामुळे अशा भोंदूंवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे ? हे यातून लक्षात येते.

(म्हणे) ‘दिग्गज व्यक्ती असणार्‍या आमीर खान यांच्यावर बहिष्कार घालणे, ही विचित्र गोष्ट !’

चित्रपटसृष्टीला आर्थिक लाभ मिळवून देणार्‍या ‘खाना’वळींनी राष्ट्र आणि धर्म यांची किती हानी केली आहे, हे एकता कपूर यांना ठाऊक आहे का ?

म. गांधी यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !

विदेशातून हवालाद्वारे आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवणार्‍या धर्मांध व्यापार्‍याला अटक

‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?

२६ नोव्हेंबर २००८ प्रमाणे मुंबईत पुन्हा आक्रमण करू !

वारंवार आक्रमणांच्या धमक्या ऐकत रहाण्यापेक्षा पाकिस्तानातील आतंकवादच समूळ नष्ट करायला हवा !

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे गेल्या २४ घंट्यांत चंबा जिल्ह्याच्या भटियामध्ये ३, तर मंडी जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. कांगडा जिल्ह्याच्या शाहपूरमध्ये घर कोसळल्यामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

आरतीच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे दोघांचा गुदमरून मृत्यू

हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुनियोजन नसल्यामुळे अशा अनेक घटना घडतात आणि त्यात भाविकांचा नाहक जीव जातो. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे खर्‍या भक्तांच्याच हातात असायला हवी !

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनास ‘नेटफ्लिक्स’चा नकार !

राष्ट्र आणि धर्म यांना विरोध केल्यावर पदरी काय पडते, याचा चांगलाच धडा अभिनेते आमीर खान यांना मिळाला आहे ! अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांनी यांतून बोध घ्यावा !

(म्हणे) ‘त्यांनी (हिंदुत्वनिष्ठांनी) गांधींना मारले, ते मला सोडतील का ?’

भारताच्या फाळणीचा निर्णय काँग्रेसवाल्यांनी घेतल्यानंतर १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या, तसेच लाखो हिंदू महिलांवर बलात्कार झाले, याला काँग्रेसवालेच उत्तरदायी आहेत !