देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची धाड

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह देशातील २१ ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) १९ ऑगस्ट या दिवशी धाडी घातल्या. देहलीतील उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेच्या आरोपावरून या धाडी घालण्यात आल्या.

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बनवून देत आहे आधार कार्ड !

राष्ट्रघातकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?, असा प्रश्‍न हिंदूंकडून सातत्याने विचारला जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !

त्रिपुरामध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक सैनिक वीरगतीला प्राप्त  

त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारा त एक सैनिक वीरगतीला प्राप्त झाला, तर २ सैनिक घायाळ झाले.

मंगळुरू येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने लावलेल्या फलकांवर पं. नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची छायाचित्रे

फलकावर ‘राजकारणाचा आधार हिंदुत्व असावा, सर्व हिंदूंना सैनिक करा’ असे लिखाण

तापाच्या रुग्णांना केवळ ‘डोलो’ औषध देण्यासाठी आस्थापनाने डॉक्टरांना वाटल्या १ सहस्र कोटी रुपयांच्या भेटवस्तू !

न्यायालयाने अशा प्रकारे लाच देणार्‍या आस्थापनांना कठोर शिक्षा करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

हिंदु जनजागृती समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ने चित्र हटवले !

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !

देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमध्ये महिला एकाहून अधिक पुरुषांशी ठेवतात लैंगिक संबंध !

धर्माचरणाच्या अभावी भारताची पाश्‍चात्यांप्रमाणे होत असलेले जलद  नैतिक अधःपतन !

‘गेस्ट हाऊस’मधील बनावट पोलीस ठाण्याच्या माध्यमातून खंडणी वसुली !

बिहारमधील बांका जिल्ह्यात ‘अनुराग गेस्ट हाऊस’मध्ये बनावट पोलीस ठाणे चालवण्यात येत होते. येथे काही जणांना पोलीस म्हणून ५०० रुपयांच्या रोजंदारीवर कामावर ठेवण्यात आले होते. पोलीस प्रमुख ते उपअधीक्षक पदापर्यंतच्या नियुक्त्या येथे करण्यात आल्या होत्या.

पाकने आमच्या पाठीत सुरा खुपसला ! – नागरिकांचा आरोप

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सरकारने राज्यघटनेत १५ वी सुधारणा लागू केली आहे. या सुधारणेद्वारे पाकने पाकव्याप्त काश्मीरच्या आधी ‘स्वतंत्र’ असा शब्द जोडला आहे.

पाकमधून देहलीत आलेल्या हिंदू शरणार्थींकडे सरकार आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष ! – हिंदूंनी व्यक्त केली खंत

भारतातील हिंदूंना साहाय्य न करणार्‍या सरकारी यंत्रणा पाकमधील शरणार्थी हिंदूंना कधीतरी साहाय्य करतील का ?