कर्नाटकातील वाढता जिहाद !
मंगळुरू बाँबस्फोटाचे अन्वेषण करत असतांना पोलिसांनी राज्यात असलेल्या धर्मांधांवर कसा वचक बसवणार ?’, यासाठीही कृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यांना आजच रोखले, त्यांच्या मनात जरब निर्माण केली, तरच आतंकवादी कारवायांना खीळ बसेल !