मालवण येथील ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !
ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.
ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.
कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही.
देशातील ऑक्टोबर मासातील घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांनी वाढून १.४८ टक्क्यांंवर पोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसर्यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या ८ मासांतील सर्वोच्च पातळीवर पोचला आहे.
जेथे हिंदू मोठ्या संख्येने असतात आणि ‘शांतीपूर्ण’ समाज १-२ टक्केच असतो, तेथे तो शांततेने रहातो; मात्र जेथे तो १५ ते २० टक्के होतो, तेथे तो बहुसंख्यांकांना त्रास देऊ लागतो ! संपूर्ण पाकमध्ये हाच समाज बहुसंख्य असल्याने एकूण पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहारच होत आहे, हे हिंदूंनी नेहमीच लक्षात ठेवावे !
भारत अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या दिशेने विचार करत आहे का ?, असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आता भारतानेही युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत !
गेल्या दोन प्रसंगांत या आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करून मोठी हानी केल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आले. यातून आपण अजूनही बचावात्मक धोरण राबवत आहोत, जे चुकीचे आहे.
दीपावलीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी सनातनच्या ३०० ग्रंथांची मागणी केली आणि वरील उद्गार काढले.
विडंबन करणार्या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !
चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार १३ नोव्हेंबरपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.
‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही – हिंदु जनजागृती समिती