जिल्हा गोरक्षा प्रमुख तुकाराम मांडवकर आदर्श गोरक्षक म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित
श्री. तुकाराम मांडवकर यांनी आतापर्यंत शेकडो गायींचे पधूवधगृहात जाण्यापासून रक्षण केले असून त्यांचे संवर्धन केले आहे.
श्री. तुकाराम मांडवकर यांनी आतापर्यंत शेकडो गायींचे पधूवधगृहात जाण्यापासून रक्षण केले असून त्यांचे संवर्धन केले आहे.
वारंवार बनावट नोटा चलनात आणून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्यांचे जाळे सरकारने वेळीच उद्ध्वस्त करायला हवे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्यास असे कृत्य करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !
केवळ गुन्हे नोंद करून सरकारने थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबवे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
पोलीस हिंसक जमावाकडून मार खातात, याचा अर्थ ‘हिंसाचार करणार्या जमावाला ताळ्यावर कसे आणायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळत नाही’, असे समजायचे का ? जमावाकडून मार खाणारे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण काय करणार ?
खलिस्तानी जगात सर्वत्र पसरले असून त्यांचा भारताला धोका आहे. ‘हा आतंकवाद मूळापासून नष्ट न केल्यास तो अधिकाधिक उग्र रूप धारण करणार’, हे लक्षात घेऊन भारत सरकारने पावले उचलावीत !
जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये ? जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे.
बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने ! बिहारमध्ये भाजप सत्तेत असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे आणि सेवेकरी असुरक्षित ! एखाद्या मशिदीचा इमाम किंवा चर्चचा पाद्री यांच्याविषयी अशी घटना घडली असती, तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी आकाशपाताळ एक केले असते; मात्र येथे सर्व शांत !
हिंदूंची संख्या वाढवून समस्या सुटणार नाही, तर हिंदू संख्येने अल्प असले, तरी त्यांना ईश्वराचे अधिष्ठान असले, तरी ते धर्मांध शक्तींमुळे निर्माण झालेल्या संकटांना पुरून उरतील, हेच खरे !