पेशावर (पाकिस्तान) येथील बाँबस्फोटात २ जणांचा मृत्यू
पेशावर येथे १० मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला, तर १ जण घायाळ झाला. नसीर बाग रोड येथील बोर्ड बाजारात ही घटना घडली. हा बाँब मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आला होता.
पेशावर येथे १० मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला, तर १ जण घायाळ झाला. नसीर बाग रोड येथील बोर्ड बाजारात ही घटना घडली. हा बाँब मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आला होता.
भारतातील काश्मिरात महागाईचा दर येथील तुलनेत अल्प आहे. तेथे नोकर्याही आहेत. आमचे पाकिस्तानी आपापसांत लढून मरत आहेत.’
जगातील अनेक देश अणूचाचण्यांची योजना आखत आहेत !
भारतात हिंदूंच्या देवता, धर्म, मंदिर आदींवर विविध माध्यमांतून अवमान केला जात असतांना कधीच कुणाला शिक्षा होत नाही, हे लज्जास्पद !
हे भारताला का सांगावे लागते ? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला कळत का नाही ?
पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.
आर्थिक दिवाळे वाजलेल्या देशाच्या जनतेने केलेल्या अशा वक्तव्यांकडे कोण लक्ष देणार ? अन्य देशांकड भीक मागणार्या पाकिस्तानच्या जनतेने आधी स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि मग भारताला दरडावून दाखवावे !
काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.
‘सामाजिक माध्यमांच्या नकारात्मक प्रभावापासून तरुण पिढीचे रक्षण करण्यासाठी त्यावर बंदी घालण्यात यावी,’ असे या प्रस्तावात म्हटले आहे.
पाकमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार आले, कुणीही पंतप्रधान झाले, तरी त्याचा भारतद्वेष कायमच रहाणार, यात शंका नाही !