जमावबंदी असतांना मोर्चा काढला म्हणून आयोजकांवर गुन्हा नोंद !
आपत्काळात समाजाला शिस्त लावण्यासाठी त्वरित कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे.
आपत्काळात समाजाला शिस्त लावण्यासाठी त्वरित कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे.
पुणे विद्यापिठातील पतपेढीमध्ये होणार्या अपव्यवहाराविषयी तक्रार करूनही त्यावर कोणतीच कारवाई न होणे हे गंभीर आहे.
तक्रार निवारण कक्ष-टोल फ्री क्रमांक १०७७ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट वतीने २४ घंटे ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली असून भाविकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
सोलापूर-विजापूर महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे.
नियमाचे उल्लंघन करून रस्त्यांवरून फिरणारी वाहने जप्त केल्यानंतर ३० एप्रिलनंतर दंड भरून परत देण्यात येईल
दळणवळण बंदीचा निर्णंय घाल्यास छोट्या व्यापार्यांना आर्थिक साहाय्याची मागणी
महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा झाल्यासच बलात्कार अशा घटना टळतील !
राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.
देशात सर्वाधिक लसीचे डोस महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या ३ राज्यांना १ कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत.