दिब्रुगड (आसाम) येथे अज्ञातांकडून शिवमंदिरात तोडफोड करून जाळण्यात आल्या मूर्ती !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ शिकवला !’

जर हिंदूंना जिहाद शिकवण्यात आला असता, तर जसे महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर धर्मांध मुसलमान हिंदूंचा शिरच्छेद करत आहेत, तसे प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्‍यांना हिंदूंनीही यमसदनी धाडले असते !

ओडिशा येथे ५०० ख्रिस्त्यांचा पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश !

याचे आयोजन ‘धर्म जागरण समन्वय विभाग ओडिशा’ने आर्य समाज, विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या सहकार्याने केले होते.

हिंदु तरुणीशी विवाह करून तिला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या महंमदच्या विरोधात गुन्हा नोंद !

बेगूसराय (बिहार) येथे लव्ह जिहाद !
फेसबुकवरून मैत्री करून ओढले होते प्रेमाच्या जाळ्यात !

के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग यांच्याकडून ‘हलाल’ पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री न करण्याची मागणी !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत आंदोलन

कानपूरमधील गावात अवैध घर पाडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

पोलिसांवर दगडफेक करण्याचे धाडस होत आहे, याचा अर्थ ‘त्यांचा धाक राहिलेला नाही’, असेच म्हणावे लागेल !

देहलीमध्ये चीनच्या महिला गुप्तहेराला अटक

इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात रशियाच्या गुप्तचर संस्था केजीबीच्या हस्तकांचा देशात सुळसुळाट झाला होता, असे म्हटले जाते. आता पाकिस्तानच्या हस्तकांचा सुळसुळाट असतांना चीनचेही गुप्तचर भारतात कारवाया करत आहेत, हे पहाता ‘भारत या देशांसाठी धर्मशाळाच झाली आहे का ?’, असा प्रश्‍न पडतो !

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – प्रा. उमाकांत होनराव

राजकारण्यांनी समाजाला जातीत विभागले. त्यामुळे धर्मांधांची शक्ती वाढत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीची घोषणा !

पावसाने शेतीची पुष्कळ हानी झाली असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्‍यांसाठी उद्भवलेली ही बिकट स्थिती पहाता भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.