मुंबई – पावसाने शेतीची पुष्कळ हानी झाली असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्यांसाठी उद्भवलेली ही बिकट स्थिती पहाता भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ७ लाख शेतकर्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून त्यांच्या खात्यात अडीच सहस्र रुपये जमा होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीची घोषणा !
नूतन लेख
- महापािलका अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त : फेरीवाले मोकाट !
- ‘शेअर मार्केट’मधील लाभाचे आमीष दाखवून चिखली (पुणे) येथे पिता-पुत्रांकडून ४० जणांची फसवणूक !
- ‘इ.व्ही.एम्.’ची पूजा केल्याप्रकरणी रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !
- निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर काजू बियांविषयीचे धोरण स्वीकारले जाणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
- मतदानाच्या तिसर्या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !
- इ.व्ही.एम्. हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करणार्याला पुणे येथून अटक !