
जमूरला (ओडिशा) – येथील १७३ कुटुंबियांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग करून पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. या कुटुंबांमध्ये सुमारे ५०० जणांचा समावेश आहे. हे सर्वजण अनुसूचित जाती आणि जमातीमधील आहेत. या वेळी विश्व कल्याण महायज्ञाचेही आयोजन करण्यात आले होते.
मिल रही थी धमकियाँ, फिर भी ईसाइयत को ठुकरा 500 लोगों ने की घर वापसी: ओडिशा में शुद्धि महायज्ञ के बाद प्रबल प्रताप जूदेव ने पखारे चरण#Odisha #GharWapsi #scheduledtribes https://t.co/K6wvoWpAzq
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 21, 2022
याचे आयोजन ‘धर्म जागरण समन्वय विभाग ओडिशा’ने आर्य समाज, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या सहकार्याने केले होते. या वेळी भाजपचे नेते प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी हिंदु धर्मात प्रवेश करणार्यांचे पाय धुतले. ते म्हणाले की, या सर्वांना पुन्हा हिंदु धर्मात आणू नये; म्हणून समन्वयकांना धमक्या दिल्या जात होत्या.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले