शासकीय यंत्रणा जनतेचे रक्षण करू शकत नसल्याने आता हिंदूंना देवालाच शरण जाणे भाग पडत आहे, त्याचेच हे एक उदाहरण ! यासमवेत हिंदूंना साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले, तर अशा आजारांपासून देव त्यांचे रक्षण करील !

महाराजगंज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णांचा मृत्यू होत आहे. राज्यातील महाराजगंज जिल्ह्यातील गौनरिया गावामध्ये कोरोनाला दूर करण्यासाठी नागरिकांनी सामूहिकरित्या सूर्यदेवतेला सकाळी आणि संध्याकाळी अर्ध्य देण्यास प्रारंभ केला आहे. ९ दिवसांचे हे अनुष्ठान असणार आहे. गावातील महिला आणि पुरुष गावाबाहेरील शेतात जाऊन हे अर्ध्य देत आहेत.
गावाच्या सरपंच भारती यांनी म्हटले की, आमची श्रद्धा आहे की, पूजा केल्याने ईश्वराची शक्ती मिळून कोरोना विषाणू समाप्त होईल. देवाला कुणी पाहिलेले नाही; मात्र आमची श्रद्धा आहे की, पूजा केल्याने हे संकट दूर होईल.
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : साधकांना गुरुकृपायोगरूपी तारक मंत्र प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !