प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा ! – हिंदु जनजागृती समिती

तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ चे उल्लंघन आहे.

ममता बॅनर्जी भ्रष्ट आणि सैतान व्यक्ती असल्याने त्यांचा रामावर राग असणे स्वाभाविक ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी भाषण करण्यास उभ्या राहिल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त करत भाषण करण्यास नकार दिला होता. त्यावरील सिंह यांची ही प्रतिक्रिया आहे.

काँग्रेसवाल्यांनीच नेताजी बोस यांची हत्या घडवून आणली ! – खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

विवाहित महिलेसमवेत रहाणे ‘लिव्ह इन’ नाही, तर व्यभिचाराचा गुन्हा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की, ती टिकवण्यासाठी न्यायालयांना असा आदेश द्यावा लागतो !

भ्रमणभाष खरेदीसाठी १० सहस्र रुपये न दिल्याने धर्मांध मुलाकडून सावत्र आईची गळा दाबून हत्या !

धर्मांधांची हिंसाचारी मनोवृत्ती ! मेरठ (उत्तरप्रदेश) येथे भ्रमणभाष खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने स्वतःच्या सावत्र आईची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर याची वडिलांना माहिती दिली आणि तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील पुजार्‍याची हत्या करून लूटमार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !  

(म्हणे) ‘उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवा !’ – काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांची मागणी

शिळ्या कढीला उकळी देण्याचा काँग्रेसचा नेहमीचा प्रयत्न ! काँग्रेसवाल्यांना सावरकर आजन्मात कळणार नाहीत आणि ते अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करत रहातील !

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या प्रमुखांसह ‘तांडव’चे निर्माता-दिग्दर्शक, लेखक आदींविरुद्ध गुन्हे नोंद

केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे !

ममता बॅनर्जी ‘इस्लामी आतंकवादी’ ! – उत्तरप्रदेशातील भाजपचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना भारतियतेवर विश्‍वास नाही. त्या ‘इस्लामी आतंकवादी’ आहेत. त्यांनी बंगालमध्ये हिंदु देवतांना अपमानित करण्याचे आणि मंदिरे पाडण्याचे काम केले आहे.

मेरठमध्ये गोहत्या रोखण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांचे प्राणघातक शस्त्रांद्वारे आक्रमण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध कसायांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश ! हिंसक धर्मांध महिलांचा सामना करण्यासाठी हिंदू सिद्ध आहेत ?