मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल
मुसलमानाकडे हिंदूचा, तर हिंदूकडे मुसलमानाचा मृतदेह ! मुसलमानांकडून पुरण्यात आलेला हिंदूचा मृतदेह काढून अग्नीसंस्कार !
मुसलमानाकडे हिंदूचा, तर हिंदूकडे मुसलमानाचा मृतदेह ! मुसलमानांकडून पुरण्यात आलेला हिंदूचा मृतदेह काढून अग्नीसंस्कार !
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये. सरकारनेच ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करून इस्लामी आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक वास्तूंवर जे अतिक्रमण केले आहे, ते हटवून हा समृद्ध वारसा हिंदूंना परत मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे म्हणून भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे.
एका निवृत्त न्यायाधिशाच्या कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !
चाचण्याच करण्यात आल्या नाहीत, तर रुग्ण सापडणार कसे ? रुग्ण सापडले नाहीत, तर उपचार कसे होणार ? आणि उपचार झाले नाहीत, तर व्यक्ती दगावणार, हे पहाता सरकारने कठोर उपययोजना करणे आवश्यक !
इतर राज्यांप्रमाणेच उत्तरप्रदेशातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे.
होळीच्या दिवशी हिंदु मुले होळी खेळत असतांना त्यांच्या रंगाचा एक थेंब एका धर्मांधाच्या अंगावर पडला. त्याचा राग धरून धर्मांधांनी छतावरून हिंदूंवर दगडफेक केली.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत फलकांद्वारे साधूसंतांसह भाविकांचे स्वागत !
राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.