मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल

मुसलमानाकडे हिंदूचा, तर हिंदूकडे मुसलमानाचा मृतदेह ! मुसलमानांकडून पुरण्यात आलेला हिंदूचा मृतदेह काढून अग्नीसंस्कार !

श्रीकृष्णजन्मभूमीचेही उत्खनन करण्यात यावे !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये. सरकारनेच ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करून इस्लामी आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक वास्तूंवर जे अतिक्रमण केले आहे, ते हटवून हा समृद्ध वारसा हिंदूंना परत मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे ! – महामंडलेश्‍वर स्वामी रामगिरिजी महाराज, पंचदशनाम आवाहन आखाडा, ब्यावरा, मध्यप्रदेश

आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे म्हणून भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवे.

श्रीरामनवमीच्या दिवशी घरीच राहून पूजा करा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येतील साधू-संतांचे आवाहन

लक्ष्मणपुरी येथील निवृत्त जिल्हा न्यायाधिशाच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

एका निवृत्त न्यायाधिशाच्या कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे सरकारी आदेश असतांनाही खासगी लॅबकडून कोरोनाच्या चाचण्या बंद !

चाचण्याच करण्यात आल्या नाहीत, तर रुग्ण सापडणार कसे ? रुग्ण सापडले नाहीत, तर उपचार कसे होणार ? आणि उपचार झाले नाहीत, तर व्यक्ती दगावणार, हे पहाता सरकारने कठोर उपययोजना करणे आवश्यक !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

इतर राज्यांप्रमाणेच उत्तरप्रदेशातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे.

धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यासह सण-उत्सवांच्या वेळी हिंदूंना संरक्षण देण्यात यावे ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

होळीच्या दिवशी हिंदु मुले होळी खेळत असतांना त्यांच्या रंगाचा एक थेंब एका धर्मांधाच्या अंगावर पडला. त्याचा राग धरून धर्मांधांनी छतावरून हिंदूंवर दगडफेक केली.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये सोमवती अमावास्येला दुसरे पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत फलकांद्वारे साधूसंतांसह भाविकांचे स्वागत !

बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांकडून महंत यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची मागणी !

राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.