बिकानेर (राजस्थान) येथील कारागृहातून ५ बंदीवानांचे पलायन

काँग्रेसच्या राज्यातील कारागृहातून बंदीवान पळून जात असतील, तर बाहेर कारवाया करणार्‍या गुंडांना पोलीस कधीतरी पकडू शकतात का ?

कोरोनाच्या संक्रमणासाठी राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी !

राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !

छबडा (राजस्थान) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदूंवर प्राणघातक आक्रमण

काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना अधिक चेव येतो आणि ते हिंदूंवर कोणत्याही कारणाने आक्रमण करतात, हे पुनःपुन्हा दिसून येते.

भाजपने हिंदुत्वाचे वातावरण निर्माण केल्याने कदाचित् आम्हाला मते मिळणार नाहीत ! – राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

काँग्रेसने सत्तेत असतांना सतत हिंदुविरोधी निर्णय घेतले. त्यामुळे हिंदूंनी काँग्रेसला सत्ताच्यूत केले. तरीही काँग्रेस मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न सोडत नाही. त्यामुळे काँग्रेसचे अधःपतन निश्‍चित आहे !

राजस्थानमध्ये मंदिराच्या भूमीवर भूमाफियांकडून अतिक्रमण झाल्याच्या निराशेमुळे पुजार्‍याचा मृत्यू !

काँग्रेसच्या राज्यात मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जाते आणि पोलीस, प्रशासन भूमाफियांना मिळालेले असल्याप्रमाणे निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !

एन्.सी.ई.आर्.टी.चे संचालक आणि शिक्षण मंत्रालय यांना न्यायालयाची नोटीस

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात शहाजहान आणि औरंगजेब यांनी मंदिरांची डागडुजी केल्याचा चुकीचा उल्लेख केल्याचे प्रकरण !

होळीसाठी रोवण्यात आलेला ‘प्रल्हाद’ (खांब) पोलिसांनी उखडून फेकला !

जयपूर येथे पोलीस अधिकार्‍याकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न

तहसीलदाराने भ्रष्ट कमाई लपवण्यासाठी जाळल्या १५ ते २० लाखांच्या नोटा !

एका तहसीलदाराकडे लाखो रुपयांच्या नोटा मिळतात, यावरून प्रशासन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने बरबटल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !

१२ वर्षीय मुलाने केला ६ वर्षांच्या बहिणीवर बलात्कार !

आपले पाल्य भ्रमणभाषवर काय पहात आहे, हे पहाणे पालकांचे दायित्व असतांना त्यांनी लक्ष न ठेवल्यानेच ही घटना घडली, असेच म्हणावे लागेल !

इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण प्रकाशित केल्यावरून प्रकाशन संस्थेच्या कार्यालयाची धर्मांधांकडून तोडफोड !

• राजस्थानमधील घटना ! • धर्मांधांनी पुस्तकेही जाळली ! धर्मांध त्यांच्या धर्माच्या विरोधात काहीही झाले, तर थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू साधा निषेधही व्यक्त करत नाहीत !