बिकानेर (राजस्थान) येथील कारागृहातून ५ बंदीवानांचे पलायन
काँग्रेसच्या राज्यातील कारागृहातून बंदीवान पळून जात असतील, तर बाहेर कारवाया करणार्या गुंडांना पोलीस कधीतरी पकडू शकतात का ?
काँग्रेसच्या राज्यातील कारागृहातून बंदीवान पळून जात असतील, तर बाहेर कारवाया करणार्या गुंडांना पोलीस कधीतरी पकडू शकतात का ?
राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !
काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना अधिक चेव येतो आणि ते हिंदूंवर कोणत्याही कारणाने आक्रमण करतात, हे पुनःपुन्हा दिसून येते.
काँग्रेसने सत्तेत असतांना सतत हिंदुविरोधी निर्णय घेतले. त्यामुळे हिंदूंनी काँग्रेसला सत्ताच्यूत केले. तरीही काँग्रेस मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न सोडत नाही. त्यामुळे काँग्रेसचे अधःपतन निश्चित आहे !
काँग्रेसच्या राज्यात मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जाते आणि पोलीस, प्रशासन भूमाफियांना मिळालेले असल्याप्रमाणे निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !
एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात शहाजहान आणि औरंगजेब यांनी मंदिरांची डागडुजी केल्याचा चुकीचा उल्लेख केल्याचे प्रकरण !
जयपूर येथे पोलीस अधिकार्याकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न
एका तहसीलदाराकडे लाखो रुपयांच्या नोटा मिळतात, यावरून प्रशासन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने बरबटल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !
आपले पाल्य भ्रमणभाषवर काय पहात आहे, हे पहाणे पालकांचे दायित्व असतांना त्यांनी लक्ष न ठेवल्यानेच ही घटना घडली, असेच म्हणावे लागेल !
• राजस्थानमधील घटना ! • धर्मांधांनी पुस्तकेही जाळली ! धर्मांध त्यांच्या धर्माच्या विरोधात काहीही झाले, तर थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू साधा निषेधही व्यक्त करत नाहीत !