डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
डोंबिवली परिसरात सकाळपासून रिमझिम पडणार्या पावसातही शिवाजी शेलार चौक परिसरात महावितरणचा विजेचा एक खांब अचानक कोसळला.
डोंबिवली परिसरात सकाळपासून रिमझिम पडणार्या पावसातही शिवाजी शेलार चौक परिसरात महावितरणचा विजेचा एक खांब अचानक कोसळला.
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
आषाढी वारीमध्ये कुणाही वारकर्याला असुविधा होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
राज्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी, महिला शेतकरी, संस्था आणि कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या गौरवासाठी महाराष्ट्र शासनाने २०२३ अन् २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार घोषित केले आहेत.
महाराष्ट्राच्या वर्ष २०२५-२६ च्या आर्थिक पहाणी अहवालानुसार महाराष्ट्रात महिलांवरील बलात्काराच्या ८ सहस्र ६४३ दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
राज्यातील वीजटंचाई, वीजनिर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्ो यांमागे निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा हेच प्रमुख कारण आहे, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केला.
जानेवारी २०२५ ते मे २०२६ या १५ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल १० सहस्र ५०५ सायबर चोर्या झाल्या आहेत. यात २ सहस्र ३७९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे; परंतु चोर्यांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय अल्प आहे.
गेल्या १२ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे महापालिकेने तोडून २ सहस्र ९०० चौरस मीटर जागा खुली केली आहे.
चांदे गोडेगाव (जि. अहिल्यानगर) येथील सराइत गोतस्कर मंझिर कुरेशी, सुभान कुरेशी आणि त्यांचे साथीदार गोवंशियांची कत्तल करून त्याचे मांस हडपसर-कोंढवा परिसरात विक्रीसाठी पाठवत आहेत, अशी माहिती गोरक्षकांनी मिळाली होती.
नागपूर येथील एका मदरशात (मुसलमानांचे धार्मिक स्थळ) १० अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार करणार्या अताय रसूल उर्फ तानिफ (वय २६ वर्षे) या शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.