डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !

डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !

डोंबिवली परिसरात सकाळपासून रिमझिम पडणार्‍या पावसातही शिवाजी शेलार चौक परिसरात महावितरणचा विजेचा एक खांब अचानक कोसळला.

हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

आषाढी वारीमध्ये वारकर्‍यांना असुविधा न होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ! – मंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीमध्ये वारकर्‍यांना असुविधा न होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ! – मंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीमध्ये कुणाही वारकर्‍याला असुविधा होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !

१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !

राज्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी, महिला शेतकरी, संस्था आणि कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या गौरवासाठी महाराष्ट्र शासनाने २०२३ अन् २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार घोषित केले आहेत.

महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग

महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग

महाराष्ट्राच्या वर्ष २०२५-२६ च्या आर्थिक पहाणी अहवालानुसार महाराष्ट्रात महिलांवरील बलात्काराच्या ८ सहस्र ६४३ दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे राज्यातील वीजनिर्मितीवर परिणाम !

निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे राज्यातील वीजनिर्मितीवर परिणाम !

राज्यातील वीजटंचाई, वीजनिर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्ो यांमागे निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा हेच प्रमुख कारण आहे, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केला.

महाराष्ट्रात १५ महिन्यांत १० सहस्रांहून अधिक सायबर चोर्‍या !

महाराष्ट्रात १५ महिन्यांत १० सहस्रांहून अधिक सायबर चोर्‍या !

जानेवारी २०२५ ते मे २०२६ या १५ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल १० सहस्र ५०५ सायबर चोर्‍या झाल्या आहेत. यात २ सहस्र ३७९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे; परंतु चोर्‍यांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय अल्प आहे.

तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई

तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई

गेल्या १२ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे महापालिकेने तोडून २ सहस्र ९०० चौरस मीटर जागा खुली केली आहे.

पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !

पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !

चांदे गोडेगाव (जि. अहिल्यानगर) येथील सराइत गोतस्कर मंझिर कुरेशी, सुभान कुरेशी आणि त्यांचे साथीदार गोवंशियांची कत्तल करून त्याचे मांस हडपसर-कोंढवा परिसरात विक्रीसाठी पाठवत आहेत, अशी माहिती गोरक्षकांनी मिळाली होती.

मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद

मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद

नागपूर येथील एका मदरशात (मुसलमानांचे धार्मिक स्थळ) १० अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अताय रसूल उर्फ तानिफ (वय २६ वर्षे) या शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.