शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी !
हिंदुप्रेमींकडून मागणी येण्याअगोदरच सर्वत्रचे प्रशासन आपापल्या भागातील अवैध दर्गे हटवत का नाही ?
हिंदुप्रेमींकडून मागणी येण्याअगोदरच सर्वत्रचे प्रशासन आपापल्या भागातील अवैध दर्गे हटवत का नाही ?
चुनाभट्टी येथील गोदरेज इमारतीला २४ मार्च या दिवशी आग लागली. १३ मजली इमारतीच्या वरचे ३ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ११ व्या मजल्यावर आग लागून ती वर पसरत गेल्याची शक्यता आहे.
विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादित करतांना विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊनही मागील अनेक वर्षांपासून राज्यातील सहस्रावधी प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही.
सकाळी साडेदहा वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ४ इतकी होती. या धक्क्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले.
‘एवढे सर्व होईपर्यंत भारताची सुरक्षायंत्रणा काय करत होती ?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे साहाजिक आहे !
देशामध्ये घुसखोरी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्यापर्यंत रोहिंग्ये पोचतात, यासाठी त्यांना त्यांचा देशद्राही धर्मबंधू साहाय्य करतात, याकडे पोलीस, प्रशासन आणि निधर्मी राजकीय पक्ष कधी गांभीर्याने पहाणार ?
‘पुण्यभूषण फाऊंडेशन’च्या वतीने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाविषयी ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
ग्रँटरोड येथील एका इमारतीतील चेतन गाला या व्यापार्याने त्याच्या शेजारच्या घरातील ५ जणांवर चाकूने आक्रमण केले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. एक वयस्कर होते, तर एक महिला आहे.
सावरकरांचा अवमान हा देशद्रोह असल्याचे प्रतिपादन !
उत्तरप्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत; मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही. राज्यातील जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.