ठाणे येथे एम्.डी. पावडरची तस्करी करणार्या धर्मांध महिलेसह तिघांना अटक
समाजाला नशेच्या आहारी ढकलणार्या धर्मांधांना कायद्याचे भय नाहीच !
नागपूर जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाने ४६० कोंबड्यांना ठार केले !
नागपूरसह राज्यातील ८ जिल्ह्यांत ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीने थैमान घातले आहे. भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशू रोग संस्थानच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
भंडारा आग प्रकरणाचा अहवाल लवकरच येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
हा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आवश्यकता भासल्यास मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २० जानेवारी या दिवशी दिली.
महिला पोलीस अधिकार्याला धमकी देत पिंपरी येथील कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न
जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच अशी अनैतिक कृत्य होत असतील, तर असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी काय राखणार ?
मिरज तालुका बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन !
बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मार्केटमधील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मुंबई येथे नशायुक्त पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी करणार्या धर्मांध महिलेला अटक, अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई
समाजाला नशेच्या आहारी घालणार्या धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नसल्याचे दिसते !
न्यायालयीन प्रकरणांचे वार्तांकन करून त्यात हस्तक्षेप केल्यास पत्रकारांवर न्यायालय अवमान कायद्याखाली कारवाई होणार
पोलीस तपास चालू असलेल्या प्रकरणाचे वार्तांकन करून त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालय अवमान कायद्याखाली कारवाई होऊ शकते, असा महत्त्वाचा निर्णयही सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायलयाने दिला आहे.
‘तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे का ?’- अभिनेत्री कंगना राणावत यांचा आव्हानात्मक प्रश्न
‘‘क्षमा मागण्यासाठी तो राहील तरी कसा ? ते थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जिवे मारले जात नाही, तर ते करणे किती योग्य होते, हेही सिद्ध केले जाते. बोल अली अब्बास जफर तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे ?’
केवळ क्षमा नाही, तर सर्वांना कारागृहात टाकणार ! – आमदार राम कदम, भाजप
‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये.