अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या प्रकरणी केरळमधील पाद्य्राला अटक
अशी वृत्ते तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे प्रकाशित करत नाहीत, हे लक्षात घ्या !
अशी वृत्ते तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे प्रकाशित करत नाहीत, हे लक्षात घ्या !
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’च्या विविध ठिकाणांवर २५ जुलै या दिवशी धाडी टाकल्यानंतर आता चर्चचे बिशप धर्मराज रसलाम यांना कह्यात घेण्यात आले आहे.
हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्या काँग्रेसचा राजकीय अंत होण्याची वेळ समीप आली आहे, हे तिने लक्षात घ्यावे !
बंगाल, केरळ यांसारखी राज्ये हिंदूंसाठी अधिकाधिक असुरक्षित होत चालली आहेत. या स्थितीवर आता हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
पालक्काड (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा
निर्दोषांना गेल्या १४ वर्षांत जे काही भोगावे लागले त्याविषयी त्यांना हानीभरपाई मिळायला हवी. या संदर्भात आता केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक आहे !
न्यायालयाने वारंवार लक्षात आणून देऊही अधिवक्ता त्यांच्या अशिलाच्या हिताच्या विरोधात युक्तीवाद करत आहेत. केवळ देवच अशा अधिवक्त्यांंपासून वाचवू शकतो.
केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आघाडी सरकार असल्याने तेथे हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे, याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अंतर्गत दोन प्रौढ व्यक्तींनी सहमतीने ठेवलेले लैंगिक संबंध, हा बलात्कार ठरू शकत नाही.
मुले आणि मुली यांच्यामध्ये टाकला पडदा
सामाजिक माध्यमांद्वारे टीका