सेवानिवृत्त शिक्षकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या !
बिहारमध्ये जंगलराज चालूच !
स्वतःच्या मुलाच्या हत्येचे होते साक्षीदार !
बिहारमध्ये जंगलराज चालूच !
स्वतःच्या मुलाच्या हत्येचे होते साक्षीदार !
देशातील मुसलमानांच्या देशभक्तीवर संशय का घेण्यात येतो ?, त्याच्याच अशा घटना दर्शक आहेत, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?
पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ४ पथके स्थापन करण्यात आले आहेत.
जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?
या मुसलमानाना ‘बुरसटलेले’ ‘विज्ञानद्रोही’ म्हणत त्यांच्या विरोधात बुद्धीप्रामाण्यवादी किंवा अंनिसवाले आवाज उठवणार का ?
सीताराम नावाच्या शाळेत असे कृत्य होऊ देणे, हे धर्माभिमानशून्य हिंदूंसाठी लज्जास्पद !
या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.
अशा वासनांधांना भर चौकात फाशी देण्याची मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय ?
दिवसांतून ५ वेळा मशिदींवरून आवश्यक नसतांना देशातील हिंदूंना अजान ऐकवली जाते आणि हिंदूंही ती निमूटपणे सहन करतात, त्याविषयी मुसलमान का बोलत नाहीत ?
इतके गंभीर आरोप असतांना बिहार पोलीस आरोपीला सोडतेच कसे ? संबंधित पोलीस अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !