मुझफ्फरपूर (बिहार) येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी नौका उलटली : १८ विद्यार्थी बेपत्ता !

नौकेमध्ये किती जण बसायला हवेत ? आणि प्रत्यक्षात किती बसवले जात आहेत ?, याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही का ? आज अशी घटना घडत असेल, तर पुढेही याच कारणामुळे अशी घटना घडू शकते, असा सर्वसामान्य विचार प्रशासन करत नाही का ?

विद्यार्थ्‍यांनो, केवळ परीक्षार्थी न होता खरे विद्यार्थी बनण्‍याचा प्रयत्न करा ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

मुझफ्‍फरपूर (बिहार) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन !

बिहारचे शिक्षणमंत्री आणि राजदचे नेते चंद्रशेखर यादव यांनी महंमद पैगंबर यांना म्हटले ‘मर्यादा पुरुषोत्तम’ !  

या जगात ‘मर्यादा पुरुषोत्तम’ केवळ एकच आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीराम ! मुसलमानांच्या मतांसाठी अशी विधाने करणार्‍यांचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !

मुंगेर (बिहार) येथे मुसलमानांच्या मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासाने १८ मंदिरे आणि ८ पुतळे यांना पुरवले संरक्षण !

हिंदूंच्या मंदिराना संरक्षण पुरवण्याची मुसलमान मागणी का करतात ? याचे उत्तर मुसलमान आणि बिहार पोलीस यांनी दिली पाहिजे !

बिहारमधील शाळांमध्ये रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांच्या सुट्ट्या रहित !

बिहार सरकारने अन्य धर्मियांच्या सुट्ट्या का रहित केल्या नाहीत ? यातून बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार मुसलमान अन् ख्रिस्ती यांना दुखावण्याचे टाळून हिंदूंवर अन्याय करत आहे, हे लक्षात येते !

बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव यांनी कार्यकर्त्याचा गळा पकडून दिला धक्का !

कार्यकर्त्यार्ने दारू पिऊन धक्काबुक्की केल्याचा यादव यांचा दावा !

बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यासाठी अडवण्यात आली रुग्णवाहिका !

रुग्णवाहिकेत होता प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण !
नातेवाइकांनी पोलिसांना केलेली विनवणी व्यर्थ !

बगाहा (बिहार) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर मुसलमानांकडून दगडफेक !

हिंदूंनी मिरवणुका काढायच्या आणि मुसलमानांनी त्याला विरोध करायचा, हे आता नित्याचेच झाले आहे. हे रोखायचे असेल, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

जहानाबाद (बिहार) येथे पंचायत भवनात घुसून १०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी केली खंडणीची मागणी !

१०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी येथे कंसुआ पंचायत भवन कार्यालयात घुसून पर्यवेक्षक अमीन बाल मुकुंद यांच्याकडे खंडणीची मागणी केली.

बिहार सरकारने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या नावे असलेल्या बागेचे नाव पालटल्यावरून वाद !

पाटलीपुत्र येथील कंकडबाग येथे असलेल्या ‘अटल बिहारी वाजपेयी पार्क’चे नाव पालटून ते ‘कोकोनट पार्क’ करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर बिहारचे पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव यांनी त्याचे नव्याने उद्घाटनही केले आहे.