मुझफ्फरपूर (बिहार) येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी नौका उलटली : १८ विद्यार्थी बेपत्ता !
नौकेमध्ये किती जण बसायला हवेत ? आणि प्रत्यक्षात किती बसवले जात आहेत ?, याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही का ? आज अशी घटना घडत असेल, तर पुढेही याच कारणामुळे अशी घटना घडू शकते, असा सर्वसामान्य विचार प्रशासन करत नाही का ?