मणीपूरमध्ये झालेल्या भूस्खलनात ७ सैनिकांसह १४ जण मृत्यूमुखी : ५० जण बेपत्ता

ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील नोनी जिल्ह्यात ३० जून या दिवशी झालेल्या भीषण भूस्खलनात ६४ लोक ढिगार्‍याखाली दबले होते.

मणीपूर येथे भूस्खलन झाल्याने ५५ सैनिक मातीच्या ढिगार्‍याखाली दबले  

सातत्याने कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.

मणीपूर येथे स्फोटात १ ठार

थौबल जिल्ह्यातील एका कम्युनिटी हॉलमध्ये आय.ई.डी.च्या झालेल्या एका स्फोटात १ कामगार ठार झाला, तर ४ जण घायाळ झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व जण मूळचे बंगालचे रहिवासी होते.

भाजपचे एन्. बीरेन सिंह सलग दुसर्‍यांदा होणार मणीपूरचे मुख्यमंत्री !

निवडणूक निकालांच्या १० दिवसांनंतर केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली.

मणीपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू

मणीपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात, तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडली.

भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?

मणीपूरमधील आतंकवादी आक्रमणामध्ये सैन्याधिकारी आणि ३ सैनिक हुतात्मा

गेल्या काही दशकांपासून आतंकवादी आणि नक्षलवादी यांचा मुळासकट निःपात करण्यास भारत पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने अशा घटना घडत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

मणीपूरमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

आतंकवाद्यांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम चालू केली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ल्युसेह किप्गेन यांनी दिली आहे.

घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या म्यानमारच्या नागरिकांना भारतात घेऊ नका ! – मणिपूर सरकारचा सीमेलगतच्या ५ जिल्ह्यांना आदेश

म्यानमारमधील सैन्याच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम !

बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी ८ वर्षे कारागृहात राहिल्यावर तरुण निर्दोष

‘विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच आहे’, असेच जनतेला वाटते. त्यामुळे मणिपूर सरकारने निरपराध्याला ८ वर्षे नाहक कारागृहात राहिल्याच्या प्रकरणी उत्तरदारयींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षाही केली पाहिजे, असे जनतेला वाटते !