मणीपूरमध्ये झालेल्या भूस्खलनात ७ सैनिकांसह १४ जण मृत्यूमुखी : ५० जण बेपत्ता
ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील नोनी जिल्ह्यात ३० जून या दिवशी झालेल्या भीषण भूस्खलनात ६४ लोक ढिगार्याखाली दबले होते.
ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील नोनी जिल्ह्यात ३० जून या दिवशी झालेल्या भीषण भूस्खलनात ६४ लोक ढिगार्याखाली दबले होते.
सातत्याने कोसळणार्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.
थौबल जिल्ह्यातील एका कम्युनिटी हॉलमध्ये आय.ई.डी.च्या झालेल्या एका स्फोटात १ कामगार ठार झाला, तर ४ जण घायाळ झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व जण मूळचे बंगालचे रहिवासी होते.
निवडणूक निकालांच्या १० दिवसांनंतर केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली.
मणीपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात, तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडली.
हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?
गेल्या काही दशकांपासून आतंकवादी आणि नक्षलवादी यांचा मुळासकट निःपात करण्यास भारत पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने अशा घटना घडत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
आतंकवाद्यांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम चालू केली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ल्युसेह किप्गेन यांनी दिली आहे.
म्यानमारमधील सैन्याच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम !
‘विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच आहे’, असेच जनतेला वाटते. त्यामुळे मणिपूर सरकारने निरपराध्याला ८ वर्षे नाहक कारागृहात राहिल्याच्या प्रकरणी उत्तरदारयींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षाही केली पाहिजे, असे जनतेला वाटते !