धार्मिक भावना दुखावण्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही ! – उत्तराखंड उच्च न्यायालय
भारतीय दंड संहिता २९५ अ अंतर्गत आरोपीच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याला रहित करण्याची मागणी फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण मांडले.
भारतीय दंड संहिता २९५ अ अंतर्गत आरोपीच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याला रहित करण्याची मागणी फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण मांडले.
हिवाळ्यात हे मंदिर बंद ठेवण्यात येते. हिवाळा संपल्यावर ते पुन्हा उघडण्यात येते. येथे गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे.
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला २२ एप्रिल, म्हणजेच अक्षय्य तृतीयेपासून प्रारंभ झाला. २१ एप्रिलपर्यंत यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मजारी उभ्या राहिल्या जात असतांना प्रशासन झोपले होते का ? उत्तराखंड ‘लँड जिहाद’मुक्त करण्यासह अशी अवैध बांधकामे होऊ देणार्यांवर धामी यांनी कारवाई करावी !
हिंदूंच्या तीर्थक्षेत्राचे इस्लामीकरण करण्याचे हे षड्यंत्र कधी उधळले जाणार ?
अशांच्या कार्यक्रमांवर सरकारने सर्वत्र बंदी घालून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तरच ते वठणीवर येतील !
आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी येथे केले.’
संगीतमय ‘रामचरितमानस’चा पाठ सहस्रो भाविक भावपूर्ण म्हणत असतांना तेथील वातावरणातील स्पंदने अधिक सकारात्मक जाणवत होती. त्यासह ते वातावरण पाहूनच भावजागृती होत होती.
जर एका राज्यात इतक्या अवैध मजारी असतील, तर संपूर्ण देशात किती असतील, याची कल्पना करता येत नाही ! अशा सर्व अवैध मजारींवर कारवाई कधी होणार ?
उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात ४ मेपासून आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रेला आरंभ होत आहे. भाविकांना प्रथमच तवाघाटहून आदिकैलास पर्वत आणि ओम पर्वत येथपर्यंत वाहनाने जाता येणार आहे.