वर्ष २०२४ पूर्वी समान नागरी कायदा लागू करा ! – योगऋषी बाबा रामदेव यांची मागणी
रामदेवबाबा पुढे म्हणाले की, ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम चालू झाले आहे.
रामदेवबाबा पुढे म्हणाले की, ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम चालू झाले आहे.
योगऋषी रामदेवबाबा यांनी येत्या २२ मार्च ते ३० मार्च (श्रीरामनवमी) या कालावधीत संन्यास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात ज्यांना संन्यासी व्हायचे आहे, ते अर्ज करू शकणार आहेत.
हे अतिक्रमण करणारे आणि ते होऊ देणारे यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !
इतक्या मोठ्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत वन विभाग आणि प्रशासन झोपले होते का ? जगभरात सरकारी भूमीवर इतके अतिक्रमण कुठेच होत नसणार. हे प्रशासनाला लज्जास्पद !
सरकारने अशांना तात्काळ फाशीची शिक्षा दिल्यासच अशा अपप्रकारांना आळा बसेल !
चारधाम यात्रेच्या ऑनलाइन आरक्षणाला २० फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला आहे. २५ एप्रिलला केदारनाथ धामची, तर २७ एप्रिलला बद्रीनाथ धामची कवाडे (मुख्य द्वार) उघडणार आहेत.
मदरशांमध्ये काय चालते, हे आतापर्यंत अशा घटनांतून लक्षात आले असल्याने त्यांवर बंदी घालणेच योग्य !
कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.
प्रत्येक वेळेला या मशिदींवरील भोंग्यांवर लक्ष ठेवत रहाण्यापेक्षा मशिदींवर भोंगे लावण्याचीच अनुमती रहित करण्याची आवश्यकता आहे !
गेल्या ५० वर्षांत जोशीमठ हे गाव कसे पालटले ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जात आहे.संपूर्ण अहवाल सरकारकडे सुपुर्द केला जाईल, असे प्रा. पनवार यांनी सांगितले.