केंद्र सरकारनेच चिनी वस्तूंवर बंदी घालावी !

फलक प्रसिद्धीकरता

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी दिवाळीमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार घातल्याने भारतीय उत्पादनांची ७२ सहस्र कोटी रुपयांची विक्री झाली, तर चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.