SCO Jaishankar : आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर
गेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते !
गेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते !
काश्मीरमधील या आतंकवादामागे कोण आहे ?, हे ठाऊक असूनही भारतीय शासनकर्त्यांमध्ये त्याचा समूळ नाश करण्याची इच्छाशक्ती नाही, हेच पुनःपुन्हा अशा घटनांवरून समोर येत रहाते. हे भारताला लज्जास्पद !
भारतातील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची समस्या सोडवण्यासाठी कठोर कायदा करून प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !
शिखांच्या काही धार्मिक संघटना आणि त्यांचे नेते हे खलिस्तानधार्जिणे आहेत. त्यामुळे खलिस्तानवाद संपावायचा असेल, तर प्रथम अशा संघटनांच्या नेत्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
एरव्ही भारतातील लोकशाही धोक्यात असल्याची आवई उठवणार्या अमेरिकेने आधी स्वतःच्या देशातील लोकशाही किती असुरक्षित आहे, हे जाणावे !
छत्रपती संभाजीनगर हा जिहादी आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे, हेच यातून सिद्ध होते. जिहादी आतंकवाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोचला असतांना तो रोखण्यासाठी सरकारने आक्रमक पावले उचलणे आवश्यक !
मुसलमान जिथे बहुसंख्य असतात, तेथे ते हिंसाचार करून एकमेकांना ठार मारतात, हा इतिहास आहे. त्यामुळे पाकिस्तानात अराजक माजल्यास आश्चर्य वाटणार नाही !
श्रीरामनवमी, नवरात्री, आदी हिंदु सणांच्या वेळी दगडफेक करणारे, हिंदूंना ठार मारणारे, देवतांच्या मूर्ती फोडणारे कोण होते ? यावर राहुल गांधी कधी का बोलत नाहीत ?
माजिद फ्रीमन हा इस्लामी कट्टरतावादी आहे. त्याच्यावर आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
हे शहरी नक्षलवादी अशांतता निर्माण करून राज्यातील सुव्यवस्था बिघडवतात. अशा नक्षलवादी संघटनांवर प्रभावी आणि कायदेशीर मार्गाने नियंत्रण ठेवण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले, अशी या कायद्यामागील भूमिका सरकारने मांडली आहे.