अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील वटवृक्ष मंदिरातील स्वामी पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रहित !
कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन आदेशाचे पालन करीत दळणवळण बंदीमुळे श्री स्वामी समर्थ मंदिर बंद करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन आदेशाचे पालन करीत दळणवळण बंदीमुळे श्री स्वामी समर्थ मंदिर बंद करण्यात आले आहे.
विदेशातील हिंदु मंदिरांनीही भारताला साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?
येथील शेळगी परिसरातील बनशंकरी मंदिर आणि जगदंबा मंदिर येथे पहाटे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीसह देवीचे अलंकार चोरले. २ मेच्या पहाटे शेळगी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, याचा अपलाभ घेऊन ही चोरी झाली.
‘आम्हाला मंदिर बांधण्याविषयी सांगितले गेले; मात्र रुग्णालय (हॉस्पिटल) बांधण्याविषयी कुणी काही चर्चा केली नाही’.अशा अपप्रचाराला अनेकदा सर्वसामान्य माणूस बळी पडतो; म्हणूनच सत्य दाखवण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.
कोरोना रोखण्यासाठी अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री लेण्याद्री गणपति देवस्थान, शिर्डी येथील श्री साई देवस्थान, शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान, वडोदरा (गुजरात) येथील श्री स्वामी नारायण मंदिर आदी विविध देवस्थाने साहाय्य करत आहेत.
पुणे शहरातील नाना पेठेतील समर्थ कॉम्पेक्स मधील शितळादेवी मंदिरात २४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरांनी देवीच्या गाभार्यात प्रवेश करत देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील पैसे अन् सीसीटीव्हीचा व्हीडीआर् असा ऐवज चोरून नेला.
आमदार गाडगीळ यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
लक्षावधी भाविकांनी दान केलेले कोट्यवधी रुपये, दागिने, भूमी यांवर डल्ला मारणार्यांना अभय देण्यात आले आहे का ? अशीच शंका भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे !
हिंदूंची मंदिरे इतक्या मोठ्या प्रमाणात साहाय्य करत असतांना मशिदी आणि चर्च कुठे आहेत ?