आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून अन्य राज्यांनी बोध घ्यावा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन
आसाममधील मंदिरांच्या पुजार्यांना कोरोना साहाय्य निधी म्हणून १५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णयाचे स्वागत !
आसाममधील मंदिरांच्या पुजार्यांना कोरोना साहाय्य निधी म्हणून १५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याच्या निर्णयाचे स्वागत !
जेजुरीकरांचे अर्थकारण हे मंदिरावरच अवलंबून असल्याने सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणीही विश्वस्त मंडळाने केली आहे.
श्रद्धेला दहशतीने संपवता येत नाही. सोमनाथ मंदिर आमच्या विश्वासाचे प्रेरणास्थळ आहे. सोमनाथ मंदिराचे अस्तित्व मिटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. जेवढ्या वेळा ते पाडण्यात आले, तेवढ्या वेळा ते पुन्हा बांधण्यात आले.
मंदिरांमध्ये कुणाची नियुक्ती करावी, याचा अधिकार हिंदु धर्माचा अभ्यास असणारे धर्माधिकारी आणि संत यांना आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार द्रमुक सरकारला कुणी दिला ?
हिंदूंच्या ५ महिला अशा प्रकारची मागणी करण्याचे धाडस दाखवतात, हे अभिमानास्पद आहे. भारतातील जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !
हार-फुले विक्रेत्यांपासून ते मंदिरातील पुजार्यांपर्यंत अशा अनेक गरीब आणि गरजू लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरे उघडणे आवश्यक आहे.
डॉ. स्वामी यांच्याव्यतिरिक्त बहुतांश हिंदु लोकप्रतिनिधी हे हिंदूंच्या मंदिरांसाठी कायदेशीर लढा देतांना दिसत नाहीत.
तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक शिवलिंगाची स्थापना करून त्याच्यावर अभिषेक केला. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील मंदिरे बंद असून ४ मासांहून तीर्थक्षेत्रांतील दुकानदारांची उपासमार चालू आहे.
कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत पारंपरिक प्रथा जपण्याची दक्षता घेत पूर्वापार प्रथेचा हा वारसा पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी श्रावण मासातील नवनाथ ग्रंथ पारायण …..