पूर्वप्राथमिक ते इयत्ता ८ वीपर्यंतचे नियमित वर्ग २२ नोव्हेंबरपासून चालू होण्याची शक्यता
‘कोविड कृती दला’च्या १६ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या बैठकीनंतर वैद्यकीय तज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली.
‘कोविड कृती दला’च्या १६ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या बैठकीनंतर वैद्यकीय तज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली.
आपण आपल्या मुलांनापण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतो. त्याकरिता घरातही आपण त्यांच्याशी इंग्रजी भाषेतून बोलतो. आपणच आपल्या मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा अपमान करतो.
रुग्णावर कुठले उपचार करायचे, हे डॉक्टर रुग्णाला विचारत नाहीत, त्याचप्रमाणे मुलांना कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचे, हे पालकांनी नव्हे, तर शिक्षणतज्ञांनी ठरवायचे असते आणि शिक्षणतज्ञांनी मातृभाषेतून शिक्षण देणेच योग्य असेच सांगितले आहे.
सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे आवश्यक आहे.
दिवाळीची सुटी संपल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ‘ऑफलाईन’ चालू झाले आहेत.
केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.
हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अशलाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ५० शाळांनी फटाकेमुक्त अभियानात सहभाग घेत विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली.
राज्यातील खासगी शाळांनी स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवून सांगितली आहे. राज्यात खासगी शाळांतील तब्बल २४ लाख विद्यार्थी बनावट आहेत, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात नुकत्याच प्रविष्ट करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे.
शाळेवर पडलेले झाड वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या मालकीचे असल्याने ते ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने तोडायचे कि पंचायत समिती प्रशासनाने ? असा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांच्या पुढाकाराने तो प्रश्न निकाली निघाला.