हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इस्लामीकरण करण्याचे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडा ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक
सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे.
सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे.
सरकारी आणि खासगी शाळांमधील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुम विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘मारो आदर्श नथुराम गोडसे’ असा विषय होता. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांना आदर्श म्हणणार्या मुलाला पहिले पारितोषिक देण्यात आले.
शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
शाळेने पालकांची अडचण समजून घेतली का ? क्षुल्लक कारणांसाठी शाळा अशा प्रकारे मुलांना वेठीस धरत असेल, तर मुलांच्या मनात शाळेची प्रतिमा काय रहाणार ? शाळा व्यवस्थापनाने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा !
‘शिक्षणापेक्षा हिजाब मोठे समजणारे इस्लामी देशांत का रहायला जात नाहीत ?’, असा प्रश्न कुणी विचारला, तर त्यात आश्चर्य ते काय ?
शाळेचे छप्पर तुटून विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ शकते, एवढेही गांभीर्य प्रशासनाला कसे नाही ? शाळेच्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद !
कोरोना संसर्गाच्या काळात शाळा बंद असल्याने पालक स्वतःच्या पाल्याला वैतागले होते. त्यामुळे पालकांनी बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असतांनाही घरात बसलेल्या मुलींचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला.
हिजाब घालायला अनुमती नाही; म्हणून शाळेवर दगडफेक करणारे धर्मांध भारतात रहाण्याच्या लायकीचे आहेत का ? याविषयी ढोंगी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.