महाराष्ट्र वारकर्यांच्या विचाराने पुढे जात राहील ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाराष्ट्र नेहमीच वारकरी विचाराने पुढे गेलेला आहे. तो भविष्यातही पुढे जाईल. या विचारांची आठवण सतत रहावी; म्हणून आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आळंदीत आलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.