केशवसुतांचे स्मारक असणारे मालगुंड ‘पुस्तकांचे गाव’ घोषित
ज्ञानेश्वरांनी ज्या वेळी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा एकनाथांनी अभंग लिहिले, त्याच वेळी मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिद्ध झालेले आहे.
ज्ञानेश्वरांनी ज्या वेळी ज्ञानेश्वरी लिहिली किंवा एकनाथांनी अभंग लिहिले, त्याच वेळी मराठी भाषा ही अभिजात आहे, हे सिद्ध झालेले आहे.
वारकर्यांची कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ आणि आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.
पारायणात सहभागी होऊ इच्छिणार्या भाविकांनी स्वत:चे नाव नोंदणीसाठी ७०२०६ ५६८०९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून १९ जून २०२५ या दिवशी श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री विलंबाने हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे.
माऊली मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर शिंदेशाही पगडीचे चंदन उटीचे रूप साकारण्यात आले. प्रभु श्रीराम यांच्या पालखीची पूजा आणि आरती सायंकाळी ५ ते ६ या वेळेत संपन्न झाली.
ह.भ.प.चैतन्य सदगुरु गोपाळ (आण्णा) वासकर महाराज म्हणाले, ‘‘या रथातून ज्ञानेश्वरमाऊली यांचे ज्ञान, त्याग, ऐश्वर्य अनुभवण्यास मिळणार आहे.’’
संत ज्ञानदेवांनी मराठीच्या सौंदर्याचा केलेला हृद्य आविष्कार, संत ज्ञानदेव यांनी मराठी भाषा रसाळ, मधुर अन् सुलभ असल्याविषयी वर्णिलेल्या ओव्या आणि संत ज्ञानदेवांनी वर्णिलेली मराठीची थोरवी’
अहो, नवरा-नवरीच्या लग्नसमारंभात ज्याप्रमाणे वर्हाडी लोकांनाही वस्त्रे आणि दागिने मिळतात, त्याप्रमाणे अन्य रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे.
मराठी भाषेत श्रेष्ठ असे ज्ञान देण्याचे सामर्थ्य आहे, ते संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी दाखवणे !