महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा नामजप का करावा ?
महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने कार्यरत असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा.
महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने कार्यरत असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा.
वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांची कुटुंबियांना जाणवलेली यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
दासनवमीच्या मंगलदिनी ‘भूवैकुंठ’ असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिका वैद्या (सौ.) मंगला गोरे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता घोषित करण्यात आली.
प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. मागील भागात ‘प्रारब्ध आणि साधना’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
सनातन संस्थेच्या शक्तीरथाला गुरुसेवेत कार्यरत होऊन माघ कृष्ण पक्ष एकादशीला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त रथाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती…
हरिद्वार ते ऋषिकेश हे कुरुक्षेत्र असल्याने एकप्रकारे कुंभक्षेत्रात या उत्पादन प्रदर्शनाद्वारे सनातनच्या धर्मप्रसाराला प्रारंभ झाला.
साधक प्रारब्ध नष्ट करण्यासाठीच साधना करतो. साधनेचे महत्त्व अंतर्मनाला स्वयंसूचना देऊन समजावून सांगायचे. त्यामुळे क्रियमाण योग्य होते.
‘भारतात ‘भारतरत्न’ सर्वोच्च पद आहे. जगात ‘नोबेल प्राईज’ सर्वोच्च पद आहे, तर सनातन उद्घोषित करत असलेली ‘जन्म-मृत्यूतून सुटका’ आणि ‘संत’ ही पदे ईश्वराच्या विश्वात सर्वांत महत्त्वाची आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘तुम्ही सर्वत्र आहात. तुम्ही माझ्या घरी आला आहात. मला तुमचे दर्शन द्या.’ त्या रात्री गुरुदेव माझ्या स्वप्नात आले. हात हलवत स्मित करत आहेत’, असे मला दिसले.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे एक आहे !