महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा नामजप का करावा ?

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा नामजप का करावा ?

महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने  कार्यरत  असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा.

कष्टाळू , काटकसरी आणि इतरांना साहाय्य करायला तत्पर असणार्‍या ढवळी, फोंडा (गोवा) येथील वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे)!

कष्टाळू , काटकसरी आणि इतरांना साहाय्य करायला तत्पर असणार्‍या ढवळी, फोंडा (गोवा) येथील वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे)!

वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांची कुटुंबियांना जाणवलेली यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

फोंडा, गोवा येथील सनातनच्या साधिका वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

फोंडा, गोवा येथील सनातनच्या साधिका वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दासनवमीच्या मंगलदिनी ‘भूवैकुंठ’ असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिका वैद्या (सौ.) मंगला गोरे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता घोषित करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. मागील भागात ‘प्रारब्ध आणि साधना’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

साधकांना अखंड चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणारा अन् ‘रथ म्हणजे चालता बोलता आश्रमच आहे !’ या परात्पर गुरु डॉक्टरांच्या बोलाची प्रचीती देणारा सनातन संस्थेचा शक्तीरथ !

साधकांना अखंड चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणारा अन् ‘रथ म्हणजे चालता बोलता आश्रमच आहे !’ या परात्पर गुरु डॉक्टरांच्या बोलाची प्रचीती देणारा सनातन संस्थेचा शक्तीरथ !

सनातन संस्थेच्या शक्तीरथाला गुरुसेवेत कार्यरत होऊन माघ कृष्ण पक्ष एकादशीला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त रथाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती…

ऋषिकेश येथे इंटरनॅशनल योग फेस्टिव्हलच्या निमित्ताने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन

ऋषिकेश येथे इंटरनॅशनल योग फेस्टिव्हलच्या निमित्ताने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन

हरिद्वार ते ऋषिकेश हे कुरुक्षेत्र असल्याने एकप्रकारे कुंभक्षेत्रात या उत्पादन प्रदर्शनाद्वारे सनातनच्या धर्मप्रसाराला प्रारंभ झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

साधक प्रारब्ध नष्ट करण्यासाठीच साधना करतो. साधनेचे महत्त्व अंतर्मनाला स्वयंसूचना देऊन समजावून सांगायचे. त्यामुळे क्रियमाण योग्य होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतात ‘भारतरत्न’ सर्वोच्च पद आहे. जगात ‘नोबेल प्राईज’ सर्वोच्च पद आहे, तर सनातन उद्घोषित करत असलेली ‘जन्म-मृत्यूतून सुटका’ आणि ‘संत’ ही पदे ईश्‍वराच्या विश्‍वात सर्वांत महत्त्वाची आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ या ग्रंथासंदर्भात धर्माभिमानी श्री. राजू धरियण्णवर यांना आलेल्या अनुभूती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ या ग्रंथासंदर्भात धर्माभिमानी श्री. राजू धरियण्णवर यांना आलेल्या अनुभूती !

‘तुम्ही सर्वत्र आहात. तुम्ही माझ्या घरी आला आहात. मला तुमचे दर्शन द्या.’ त्या रात्री गुरुदेव माझ्या स्वप्नात आले. हात हलवत स्मित करत आहेत’, असे मला दिसले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मानवत, परभणी येथील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे (वय ३ वर्षे) !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मानवत, परभणी येथील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीनिधी हरिष पिंपळे एक आहे !