साधिकेच्या मनात संतांविषयी कृतज्ञताभाव दाटून आल्यावर देवाने तिला ‘सूक्ष्म शक्ती कशा त्रास देतात ?’, हे दृश्यरूपात दाखवणे
जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी.
जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी.
स – सत्मध्ये राहूनी सदा, आपण साधना करूया ।
ना – नामजप, सत्संग आणि सत्सेवा तळमळीने सारे करूया ।
त – तन, मन, धन अर्पूनी सारे, आपण माऊलीला शरण जाऊया ।
न – नतमस्तक होऊनी गुरुमाऊलींच्या चरणी, उन्नतीसाठी प्रार्थूया ।
वायुतत्त्वाची मुद्रा, म्हणजेच ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा ही व्यष्टी साधनेसाठी, चिंतन करण्यासाठी किंवा ज्ञान मिळवण्यासाठी पूरक असल्याचे, तर आकाशतत्त्वाची मुद्रा ही समष्टी साधनेसाठी पूरक असल्याचे लक्षात येते.
आत्पकाळामध्ये महायुद्ध, भूकंप, सुनामी यांप्रमाणेच उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. भविष्यात विविध कारणांनी उष्णतेची लाट आल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ? याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नृत्याचार्य पू. डॉ. राजकुमार केतकर म्हणाले, ‘‘सनातन संस्था सध्याच्या काळाच्या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे कार्य करत आहे. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून आल्यावर ‘सनातन संस्थेविषयी प्रसारमाध्यमांनी जो अपप्रचार केला आहे, त्यात तीळमात्रही तथ्य नाही’, हे मला लोकांना सांगायचे आहे….
त्रैलोक्याचे नाथ बसले सिंहासनी ।
ब्रह्मांंडातील सारे जीव झाले हर्षभरित ॥ १ ॥
भक्तवत्सल, करुणाकर अन् सुंदर मनमोहनाचे रूप ।
पाने आणि फुले आनंदली त्यांच्या चरणी जाण्यास ॥ २ ॥
सनातनचे सहस्रो साधक मायेतील एकही प्रश्न विचारत नाहीत. ते प्रश्न विचारतात, तेही केवळ साधनेत पुढे जाण्यासंदर्भातील असतात.
माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.
‘व्यवस्थापनाच्या नावाखाली हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात असून यातून देवनिधीची अतोनात लूट होत आहे. हिंदूंंनी अर्पण केलेल्या निधीचा वापर अन्य धर्मियांच्या संस्था आणि प्रार्थनास्थळे यांच्यासाठी वापरला जातो; मात्र चर्च किंवा मदरशांचे सरकारीकरण करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही.
उद्या माघ कृष्ण पक्ष नवमी या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .