नाशिक येथे कंटेनरच्या धडकेत २ जैन साध्वींचा मृत्यू !
कंटेनरने प्रथम पिकअप, ओमनी गाडी आणि नंतर पायी चालणार्या साध्वींना धडक दिली. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी त्या दोघी पायी जात होत्या.
कंटेनरने प्रथम पिकअप, ओमनी गाडी आणि नंतर पायी चालणार्या साध्वींना धडक दिली. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी त्या दोघी पायी जात होत्या.
राज्यातील विविध रस्त्यांवर १ सहस्र ४ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट) आढळून आली आहेत. यासंदर्भातील सूची नुकतीच परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली
रस्त्याच्या कडेला असलेल्या भ्रमणध्वनी मनोर्याला धडकण्यापूर्वी या वाहनाने आणखी २ वाहनांचीही हानी केली. सर्व घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी दंड अधिक प्रमाणात आकारण्यात येऊनही अपघात थांबलेले नाहीत. नागरिकांना रस्ता सुरक्षेसंबंधी शिक्षण देण्याची आज आवश्यकता आहे’ – पोलीस महासंचालक जसपाल सिंह
अपघात टाळण्यासाठी प्रशासन काही करत नाही; म्हणून जनतेला आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद ! जनतेने आंदोलन केल्यावर प्रशासनाकडून केवळ आश्वासन नको, तर तातडीने ठोस कृती अपेक्षित आहे !
नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच जलतरण तलावात बुडून एका युवकाला जीव गमवावा लागला.
वायुदलाने या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
उत्तर गोवाचे जिल्हा दंडाधिकारी यांनी वाहनांसाठी वेगमर्यादा त्वरित प्रभावाने अधिसूचित केली आहे. ती देत आहोत.
हा उच्च तंत्रज्ञान असलेला कॅमेरा आहे. तो इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा २०० मीटर अंतरावरून आणि रात्री १०० मीटर अंतरावरूनही व्हिडिओ अन् छायाचित्र या माध्यमातून नोंद ठेवतो. ज्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केले असेल, त्या वाहनाच्या मालकाला दंडाची नोटीस पाठवली जाणार !
पंजाबमधील अमृतसरहून जम्मूमधील कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झालेत.